Sunita Williams: तब्बल ९ महिन्यांनी अखेर पृथ्वीवर परतली अंतराळवीर सुनीता विल्यम्स, पाहा Video

मुंबई: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर तब्बल ९ महिन्यांनी अखेर पृथ्वीवर परतले आहेत. फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर त्यांचे यशस्वी लँडिंग झाले. यानंतर कॅप्सूलमधून काढून खास पोतमध्ये शिफ्ट करण्यात आले. त्यांना मेडिकल तपासणीसाठी नेण्यात आले.

दोघेही भारतीय वेळेनुसार पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास किनाऱ्यावर सुरक्षित लँड झाले. ९ महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर त्यांचे पृथ्वीवर परणे हे ऐतिहासिक आहे.


सुनीता विल्यम्स ९ महिन्यांनंतर पृ्थ्वीवर परतल्याची बातमी ऐकताच गुजरातमधील तिच्या गावात एकच जल्लोष करण्यात आला.

 



सुनीता विल्यम्सच्या परतण्याबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की , गौरव, गर्व आणि दिलासाचा क्षण! संपूर्ण जग या भारताच्या मुलीच्या सुरक्षित परतण्याबद्दल जल्लोष करण्यासाठी एकत्र आले आहे. अंतराळातील अनिश्चितता सहन कऱण्याचे साहस, दृढ विश्वास आणि स्थिरता याची इतिहासात नोंद होईल.

 

Comments
Add Comment

अमेरिकेकडून होर्मुज सामुद्रधुनीजवळील इराणी भागात ५,००० पौंडांचा बॉम्ब हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेने बुधवारी पहाटे इराणवर अनेक मोठे हल्ले केले आहेत. अमेरिकन सैन्याने सांगितले की या

सौदी अरेबियाकडून भारताला रेड सी मार्गे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरातील संकट अधिक

इराण-इस्रायल युद्ध सुरु राहिले तर उपासमारी येईल?; डब्ल्यूएफपीने काय सांगितले?, जाणून घ्या

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाने (WFP) इशारा दिला आहे की, अमेरिका, इस्रायल आणि इराण

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

Dubai Airport : दुबई विमानतळ बंद : एअर इंडियाची सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द; प्रवाशांमध्ये गोंधळ

पश्चिम आशियात तणाव कायम असताना, एअर इंडियाने सोमवारी (१६ मार्च) दुबईकडे जाणारी आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

Iran-US-Israel War : इराणमधील भारतीय दूतावासकडून पुन्हा एकदा सूचना जारी

इराणमध्ये भू-राजकीय संकट सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार