ICC Champions Trophy 2025: फायनलमध्ये कर्णधार रोहितची धमाल, ४१ बॉलमध्ये अर्धशतक

दुबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने तडाखेबंद अर्धशतक ठोकले आहे. रोहितने ४१ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. य़ा खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ३ षटकार ठोकले.


रोहित शर्मासाठी हे अर्धशतक खूप खास आहे कारण आयसीसीच्या फायनलमध्ये त्याने ही कामगिरी पहिल्यांदा केली आहे. त्यामुळेच त्याची ही खेळी ऐतिहासिक आहे. याआधी त्याला कधीही आयसीसी स्पर्धेच्या फायनल सामन्यात अर्धशतकी खेळी करता आली ननव्हती. इतकंच नव्हे रोहितच्या ताबडतोब अर्धशतकामुळे फायनलमध्ये टीम इंडियाला दमदार सुरूवात मिळाली आहे.


चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतासमोर विजयासाठी २५२ धावांचे आव्हान आहे. टॉस जिंकत न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २५१ धावा केल्या. फलंदाजीदरम्यान किवी संघाची सुरूवात चांगली राहिली. रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी ७.५ षटकांत ५७ धावांची भागीदारी केली.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य