ICC Champions Trophy 2025: फायनलमध्ये कर्णधार रोहितची धमाल, ४१ बॉलमध्ये अर्धशतक

दुबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने तडाखेबंद अर्धशतक ठोकले आहे. रोहितने ४१ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. य़ा खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ३ षटकार ठोकले.


रोहित शर्मासाठी हे अर्धशतक खूप खास आहे कारण आयसीसीच्या फायनलमध्ये त्याने ही कामगिरी पहिल्यांदा केली आहे. त्यामुळेच त्याची ही खेळी ऐतिहासिक आहे. याआधी त्याला कधीही आयसीसी स्पर्धेच्या फायनल सामन्यात अर्धशतकी खेळी करता आली ननव्हती. इतकंच नव्हे रोहितच्या ताबडतोब अर्धशतकामुळे फायनलमध्ये टीम इंडियाला दमदार सुरूवात मिळाली आहे.


चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतासमोर विजयासाठी २५२ धावांचे आव्हान आहे. टॉस जिंकत न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २५१ धावा केल्या. फलंदाजीदरम्यान किवी संघाची सुरूवात चांगली राहिली. रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी ७.५ षटकांत ५७ धावांची भागीदारी केली.

Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स