‘संघर्षाच्या काळात भारत विश्वासू...’

युरोपियन महासंघाच्या अध्यक्षांचे मत


नवी दिल्ली : जगभरात सुरू असलेल्या टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर, युरोपियन महासंघाच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन संपूर्ण युरोपियन युनियन सरकारसोबत (कॉलेज ऑफ कमिशनर्स) भारत दौऱ्यावर गुरुवारी पोहोचल्या. त्यांनी दिल्लीतील इंडिया गेटचा फोटो त्यांच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करत भारत दौऱ्याची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी भारताला संघर्षाच्या काळातील विश्वासू मित्र देखील म्हटले आहे.



युरोपियन महासंघाच्या अध्यक्षा उर्सुला यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "माझ्या आयुक्तांच्या टीमसोबत मी दिल्लीत पोहोचले आहे. सध्याच्या संघर्ष आणि तीव्र स्पर्धेच्या युगात तुम्हाला विश्वासू मित्रांची आवश्यकत आहे. त्यामुळे युरोपीयन महासंघासाठी भारत हा एक मित्र आणि धोरणात्मक सहयोगी असल्याचे उर्सुला यांनी म्हटले आहे. तसेच दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी पुढील स्तरावर कशी नेता येईल यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Blast : अखिलेश यादव, राहुल गांधींचा पुतळा जाळताना स्फोट, भाजप महिला आमदार जखमी

बहराइच : उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये भाजपाच्या 'महिला जनआक्रोश मोर्चा' दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे.

IMD Guidelines on Heatwave : आयएमडीतर्फे उष्णतेच्या लाटेबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी

- पुढील सात दिवस अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता मुंबई : देशाच्या अनेक

Assam Drugs News : आसाममध्ये सात कोटींची हेरॉईन जप्त; चार महिलांसह पाच जणांना अटक

आसाममधील कामरूप जिल्ह्यातील अमीनगाव येथे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत सुमारे ७ कोटी रुपयांच्या

Ramp walk for Chanel : सावळ्या रंगाने इतिहास घडवला; छत्तीसगडमधील मुलगी थेट पॅरिसपर्यंत पोहोचली

छत्तीसगड : आपल्या मनात जर जिद्ध असली तर कोणतंही शिखर सर करायला अवघड घाड नसत. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द

अमेरिकेने रंग दाखवला मग भारतासाठी चीन उभा राहिला, चीनने थेट भारताचा झेंडा पोस्ट करत म्हटले....

Donald Trump on India: बाळ जन्माला येते आणि लगेच अमेरिकन नागरिक होते, 'इथे एका मूलाला लगेच नागरिकत्व मिळते आणि ते संपूर्ण

लग्नाच्या 10 दिवस आधी होणाऱ्या बायकोचं मोठं कांड समोर आलं, बॉयफ्रेंडने नको नको ते सर्वच सांगितलं

मध्यप्रदेश : लग्न हा आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय समजला जातो. जर जोडीदार योग्य असेल तर पुढील आयुष्य