WhatsAppची मोठी कारवाई, ३० दिवसांत ८४ लाख भारतीय अकाऊंट बंद

मुंबई: WhatsApp जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मने केवळ ३० दिवसांत ८४ लाख अकाऊंट्स बंद केले आहेत.


हे पाऊस WhatsAppची पॅरेंट कंपनी मेटाने उचलले आहे. या अकाऊंट्सला स्कॅम, मिस इन्फॉर्मेशन आणि गैरकायदेशीर अॅक्टिव्हिटीसाठी बंद केले आहे. खरंतर, भारतीय आयटी नियमांच्या पालनासाटी कंपन्या दर महिन्याला अशी कारवाई करतात. WhatsApp भारतात एक महत्त्वाचा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे.


या प्लॅटफॉर्मचा लोक चुकीचा वापरही करतात. असे अकाऊंट्स जे स्कॅम, चुकीची माहिती अथवा गैरकायदेशीर पद्धतीने काम करतात त्यांना कंपनी ब्लॉक करते.


मेटाच्या नुकत्याच रिपोर्टनुसार कंपनीने १ ऑगस्टपासून ते ३१ ऑगस्टदरम्यान WhatsAppने ८४.५ लाख अकाऊंट्स बंद केले आहेत. हे सर्व अकाऊंट्स भारतीय आहेत. नियांचे उल्लंघन केल्या १६.६ लाख अकाऊंट्स बंद करण्यात आले आहेत. कंपनीने १६ लाख अकाऊंट्स आपल्या कारवाईतंर्गत बंद केलेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मिळणार मोठी बाजारपेठ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या स्टॉलचे उद्घाटन मुंबई : ग्रामीण भागातील

Ashish Shelar : मुंबईत मीडिया हब उभारणार, डिजिटल कंटेंट क्षेत्राला नवी दिशा मिळणार

मुंबई: भारतातील माहितीपट, लघुपट, ॲनिमेशन आणि एआय-निर्मित (AI-generated) चित्रपटांसाठीचा प्रतिष्ठेचा १९ वा मुंबई

Mumbai News: सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करत व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल; रिलस्टार रणदीप गुजराल अटकेत

मुंबई : मुलुंड (Mulund) परिसरातील एका व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळणाऱ्या रणदीप हरबिंदरसिंग गुजराल (वय 40) या

Bhiwandi News: भिवंडीत हृदयद्रावक घटना! सेप्टिक टँकचे झाकण तुटल्याने 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) शहरातील फरीद बाग परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. इमारतीच्या

Mumbai Mayor Accident : मुंबईच्या महापौर रितु तावडे यांच्या ताफ्याला सायन पुलावर अपघात; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) महापौर रितु तावडे (Mayor Ritu Tawde) यांच्या ताफ्याला सायन पुलावर अपघात (Sion Bridge Accident) झाल्याची घटना सोमवारी

Byculla BMC School : शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे गौरवोद्गार

- भायखळा येथील महानगरपालिका शाळेत पार पडला प्रवेशोत्सव सोहळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) शाळा ही केवळ शिक्षण