WhatsAppची मोठी कारवाई, ३० दिवसांत ८४ लाख भारतीय अकाऊंट बंद

मुंबई: WhatsApp जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मने केवळ ३० दिवसांत ८४ लाख अकाऊंट्स बंद केले आहेत.


हे पाऊस WhatsAppची पॅरेंट कंपनी मेटाने उचलले आहे. या अकाऊंट्सला स्कॅम, मिस इन्फॉर्मेशन आणि गैरकायदेशीर अॅक्टिव्हिटीसाठी बंद केले आहे. खरंतर, भारतीय आयटी नियमांच्या पालनासाटी कंपन्या दर महिन्याला अशी कारवाई करतात. WhatsApp भारतात एक महत्त्वाचा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे.


या प्लॅटफॉर्मचा लोक चुकीचा वापरही करतात. असे अकाऊंट्स जे स्कॅम, चुकीची माहिती अथवा गैरकायदेशीर पद्धतीने काम करतात त्यांना कंपनी ब्लॉक करते.


मेटाच्या नुकत्याच रिपोर्टनुसार कंपनीने १ ऑगस्टपासून ते ३१ ऑगस्टदरम्यान WhatsAppने ८४.५ लाख अकाऊंट्स बंद केले आहेत. हे सर्व अकाऊंट्स भारतीय आहेत. नियांचे उल्लंघन केल्या १६.६ लाख अकाऊंट्स बंद करण्यात आले आहेत. कंपनीने १६ लाख अकाऊंट्स आपल्या कारवाईतंर्गत बंद केलेत.

Comments
Add Comment

Archaeology Department on Gopalgad : शिवरायांचा ‘गोपाळगड’ खासगी विळख्यातून मुक्त होणार; पुरातत्त्व विभागाकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू

२२० रुपयांच्या बोलीवर झाला होता लिलाव https://prahaar.in/2026/07/27/rain-god-blesses-the-kharif-season-what-are-the-dam-water-levels-in-nashik-and-other-divisions/ मुंबई : गुहागर

MPSC Paper Leak : एमपीएससीच्या 'औषध निरीक्षक' भरतीतील पेपरफुटीला नवे वळण; तक्रारदाराचा 'यू-टर्न'

फेरपरीक्षा देण्यासाठी रचला बनाव? https://prahaar.in/2026/07/27/paach-futaacha-bachchan-the-story-of-the-five-foot-bachchan-a-kirtankars-daughter-is-coming-your-way-soon-the-poster-was-released-ashadhi-ekadashi/ मुंबई :

Shocking incident in Mumbai : आधी टीबी, मग दमा; चिमुकलीच्या फुप्फुसात ७ वर्षे अडकले होते पेनचे झाकण!

मुंबई: वैद्यकीय क्षेत्रात अचूक निदान किती महत्त्वाचे असते, याचे एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकरण

Dharavi Development Project : धारावी विकास प्रकल्पांत तब्बल ८ हजार झाडे होणार बाधित

- पालघरमध्ये २३ हजार तर धारावीतच लावली जाणार ३० हजार झाडे मुंबई (सचिन धानजी) धारावीचा विकास करण्यासाठी

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Eknath Shinde : ठाणे शहरातील सर्वात मोठ्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाला प्रारंभ; तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन

ठाणेकरांच्या स्वप्नपूर्तीकडे एकनाथ शिंदेंचे आणखी एक मोठे पाऊल २०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी कामामुळे दीड