Mysterious Disease : गुढ आजारामुळे २५०० कोंबड्यांचा मृत्यू

हैदराबाद : तेलंगणातील वानपार्थी जिल्ह्यातील मदनपुरम मंडलमधील कोन्नूर येथील पोल्ट्री फार्ममध्ये एक गूढ आजार पसरला आहे, ज्यामुळे अवघ्या 3 दिवसांत सुमारे २५०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. वानपार्थी जिल्ह्याचे जिल्हा पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन अधिकारी के. वेंकटेश्वर यांनी ही माहिती दिली.



जिल्हा पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या मते, 'सुमारे २५०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत आणि आम्ही घटनास्थळाची पाहणी केली आहे आणि नमुने गोळा करून चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. हे सर्व मृत्यू ३ दिवसांत झाले. त्यापैकी १६ तारखेला ११७ कोंबड्यांचा मृत्यू झाला असून १७ तारखेला ३०० आणि उर्वरित कोंबड्या १८ तारखेला मृत आढळल्यात. त्यानंतर आम्हाला कळवण्यात आले आणि आम्ही १९ तारखेला नमुने प्रयोगशाळेत पाठवले. या सर्व कोंबड्या प्रीमियम फार्ममध्ये मृत्युमुखी पडल्याचे के. व्यंकटेश्वर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी