Reliance Jio: वर्षभर रिचार्जचे नो टेन्शन, हा आहे Jioचा वार्षिक प्लान

  104

मुंबई: तुम्हीही रिलायन्स जिओ वापरता का? तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. जिओकडे अनेक रिचार्ज प्लान्स उपलब्ध आहेत. यात विविध किंमतीचे तसेच फीचर्सचे विविध पर्याय आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या स्वस्त वार्षिक प्लानबद्दल सांगत आहोत. यात तुम्हाला ११ महिन्यांपेक्षा अधिक व्हॅलिडिटी मिळते.


ट्रायच्या आदेशानंतर जिओनेही आपले नवे प्लान्स सादर केले आहेत. हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत १७४८ रूपये आहे. यात कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळतो.


जिओच्या १७४८ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. ही व्हॅलिडिटी ११ महिन्यांची आहे. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यात एसटिडी आणि लोकल कॉलिंगचा समावेश आहे.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण ३६०० एसएमएस वापरण्यास मिळतील. जिओच्या १७४८ रूपयांच्या रिचार्ज प्लान्समध्ये युजर्सला इंटरनेट डेटा मिळणार नाही. वेगळा तुम्हाला डेटा पॅक घ्यावा लागेल. या प्लानमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा वापर करण्यास मिळतो.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.