Reliance Jio: वर्षभर रिचार्जचे नो टेन्शन, हा आहे Jioचा वार्षिक प्लान

मुंबई: तुम्हीही रिलायन्स जिओ वापरता का? तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. जिओकडे अनेक रिचार्ज प्लान्स उपलब्ध आहेत. यात विविध किंमतीचे तसेच फीचर्सचे विविध पर्याय आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या स्वस्त वार्षिक प्लानबद्दल सांगत आहोत. यात तुम्हाला ११ महिन्यांपेक्षा अधिक व्हॅलिडिटी मिळते.


ट्रायच्या आदेशानंतर जिओनेही आपले नवे प्लान्स सादर केले आहेत. हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत १७४८ रूपये आहे. यात कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळतो.


जिओच्या १७४८ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. ही व्हॅलिडिटी ११ महिन्यांची आहे. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यात एसटिडी आणि लोकल कॉलिंगचा समावेश आहे.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण ३६०० एसएमएस वापरण्यास मिळतील. जिओच्या १७४८ रूपयांच्या रिचार्ज प्लान्समध्ये युजर्सला इंटरनेट डेटा मिळणार नाही. वेगळा तुम्हाला डेटा पॅक घ्यावा लागेल. या प्लानमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा वापर करण्यास मिळतो.

Comments
Add Comment

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला