Reliance Jio: वर्षभर रिचार्जचे नो टेन्शन, हा आहे Jioचा वार्षिक प्लान

मुंबई: तुम्हीही रिलायन्स जिओ वापरता का? तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. जिओकडे अनेक रिचार्ज प्लान्स उपलब्ध आहेत. यात विविध किंमतीचे तसेच फीचर्सचे विविध पर्याय आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या स्वस्त वार्षिक प्लानबद्दल सांगत आहोत. यात तुम्हाला ११ महिन्यांपेक्षा अधिक व्हॅलिडिटी मिळते.


ट्रायच्या आदेशानंतर जिओनेही आपले नवे प्लान्स सादर केले आहेत. हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत १७४८ रूपये आहे. यात कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळतो.


जिओच्या १७४८ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. ही व्हॅलिडिटी ११ महिन्यांची आहे. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यात एसटिडी आणि लोकल कॉलिंगचा समावेश आहे.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण ३६०० एसएमएस वापरण्यास मिळतील. जिओच्या १७४८ रूपयांच्या रिचार्ज प्लान्समध्ये युजर्सला इंटरनेट डेटा मिळणार नाही. वेगळा तुम्हाला डेटा पॅक घ्यावा लागेल. या प्लानमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा वापर करण्यास मिळतो.

Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री

चैत्यभूमीवर गर्दी टाळण्यासाठी दादरमधील वाहतुकीत बदल

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर गर्दी लक्षात घेता वाहतूक