कधीही या ३ सवयींवर करू नका प्रेम, नाहीतर आयुष्यभर राहाल कंगाल

  64

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा सवयींचे वर्णन नितीशास्त्रात केले आहे ज्या व्यक्तीचा आनंद हिरावून घेऊ शकतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार या सवयी असल्यास त्या व्यक्तीला आयुष्यभर आर्थिक समस्यांचा त्रास सहन करावा लागतो.


आचार्य चाणक्य यांच्या मते कोणत्याही व्यक्तीने कधीही पैशाचा माज ठेवू नये. जी व्यक्ती पैशाचा माज ठेवतात त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. अशी मान्यता आहे की अशा लोकांपासून लक्ष्मी माता नाराज होते. या घरांमध्ये लक्ष्मी वास करत नाही.


आचार्य चाणक्य यांच्यानुसार कोणत्याही व्यक्तीला कधीही गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करू नये. जी व्यक्ती उगाचच वायफळ खर्च करते. त्या व्यक्तींना नेहमी आर्थिक समस्या सतावतात. तसेच कर्जाच्या घेऱ्यात अडकतात.


आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीला कधीही गरजेपेक्षा जास्त कंजूस असता कामा नये. व्यक्तीने नेहमी गरजवंताना मदत केली पाहिजे. सोबतच धार्मिक कार्यामध्येही पैसा हवा तसा खर्च करावा.

Comments
Add Comment

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

येमेनजवळ मोठी दुर्घटना, आफ्रिकन स्थलांतरितांची बोट बुडाली, ६० हून अधिक जणांचा मृत्यू

सना, येमेन: येमेनच्या किनाऱ्यावर रविवारी एक भीषण बोट दुर्घटना घडली, ज्यात ६० हून अधिक आफ्रिकन स्थलांतरितांचा

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या