कधीही या ३ सवयींवर करू नका प्रेम, नाहीतर आयुष्यभर राहाल कंगाल

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा सवयींचे वर्णन नितीशास्त्रात केले आहे ज्या व्यक्तीचा आनंद हिरावून घेऊ शकतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार या सवयी असल्यास त्या व्यक्तीला आयुष्यभर आर्थिक समस्यांचा त्रास सहन करावा लागतो.


आचार्य चाणक्य यांच्या मते कोणत्याही व्यक्तीने कधीही पैशाचा माज ठेवू नये. जी व्यक्ती पैशाचा माज ठेवतात त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. अशी मान्यता आहे की अशा लोकांपासून लक्ष्मी माता नाराज होते. या घरांमध्ये लक्ष्मी वास करत नाही.


आचार्य चाणक्य यांच्यानुसार कोणत्याही व्यक्तीला कधीही गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करू नये. जी व्यक्ती उगाचच वायफळ खर्च करते. त्या व्यक्तींना नेहमी आर्थिक समस्या सतावतात. तसेच कर्जाच्या घेऱ्यात अडकतात.


आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीला कधीही गरजेपेक्षा जास्त कंजूस असता कामा नये. व्यक्तीने नेहमी गरजवंताना मदत केली पाहिजे. सोबतच धार्मिक कार्यामध्येही पैसा हवा तसा खर्च करावा.

Comments
Add Comment

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग

रशिया भारताला एसयू - ५७ लढाऊ विमाने देणार

मॉस्को : रशियाने भारताला एसयू-५७ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ

पाणी भरण्याच्या वादातून तोंडावर 'स्प्रे' मारलेल्या व्यक्तीचे निधन

विरार  : पाणी भरण्याच्या क्षुल्लक वादातून एका महिलेने आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मच्छर

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट

पाकिस्तानवरील हवाईक्षेत्र रोखले गेल्याने एअर इंडिया आर्थिक अडचणीत

पहलगाम घटनेनंतर संबंध विकोपाला गेल्याचा फटका नवी दिल्ली  :  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे