Bike Taxi : मुंबईत लवकरच सुरु होणार बाईक टॅक्सी! महिला प्रवाशांची घेणार विशेष काळजी

एका किलोमीटरसाठी किती असेल भाडे?


मुंबई : मुंबईकरांचा प्रवासही जलद आणि स्वस्तात होण्यासाठी परिवहन विभागाने ओला, उबेरनंतर आता बाईक टॅक्सी सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकून पडण्यावर हा उत्तम पर्याय मुंबईकरांसाठी उपलब्ध झाला आहे.



परिवहन विभागाने वाहतुकीच्या सेवा सुविधा वाढवण्यासाठी हा बाईक टॅक्सी सुरु करण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन महिन्यांत ही सुविधा प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. तर मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाल्यावर ठाणे आणि इतर महानगरांमध्ये ही सुविधा सुरू होऊ शकते, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली.



महिला सुरक्षेची विशेष काळजी


बाईक टॅक्सी सुरु करतांना महिला सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. बाईक चालकाला मागे प्रवासी बसवतांना बाईकच्या मधोमध पार्टीशन लावणे बंधनकारक असेल अशी अट ठेवली जाणार आहे.


दरम्यान, एका किलोमीटरसाठी ३ रूपये बाईक टॅक्सीचं भाडं असणार आहे. तसेच बाईक टॅक्सीत GPS आवश्यक असून पाठी बसणा-याला हेल्मेट बंधनकारक असणार आहे.

Comments
Add Comment

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी