Bike Taxi : मुंबईत लवकरच सुरु होणार बाईक टॅक्सी! महिला प्रवाशांची घेणार विशेष काळजी

  95

एका किलोमीटरसाठी किती असेल भाडे?


मुंबई : मुंबईकरांचा प्रवासही जलद आणि स्वस्तात होण्यासाठी परिवहन विभागाने ओला, उबेरनंतर आता बाईक टॅक्सी सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकून पडण्यावर हा उत्तम पर्याय मुंबईकरांसाठी उपलब्ध झाला आहे.



परिवहन विभागाने वाहतुकीच्या सेवा सुविधा वाढवण्यासाठी हा बाईक टॅक्सी सुरु करण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन महिन्यांत ही सुविधा प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. तर मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाल्यावर ठाणे आणि इतर महानगरांमध्ये ही सुविधा सुरू होऊ शकते, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली.



महिला सुरक्षेची विशेष काळजी


बाईक टॅक्सी सुरु करतांना महिला सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. बाईक चालकाला मागे प्रवासी बसवतांना बाईकच्या मधोमध पार्टीशन लावणे बंधनकारक असेल अशी अट ठेवली जाणार आहे.


दरम्यान, एका किलोमीटरसाठी ३ रूपये बाईक टॅक्सीचं भाडं असणार आहे. तसेच बाईक टॅक्सीत GPS आवश्यक असून पाठी बसणा-याला हेल्मेट बंधनकारक असणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.