Airtel चा सर्वात स्वस्त प्लान, यात मिळणार एक वर्षाची व्हॅलिडिटी

मुंबई: एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स मिळतात. कंपनी काही खास प्लान्स ऑफरही करते ज्यात अनेक फायदे मिळत नाहीत. जर तुम्हाला लाँग टर्म प्लान हवा आहे तर कंपनीने एक खास ऑफर आणली आहे. असाच एक प्लान १९९९ रूपयांचा आहे. हा एक चांगला पर्याय आहे.


१९९९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना एक वर्षे म्हणजेच ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लानमध्ये डेटा कॉलिंग आणि इतर फायदेही मिळतात. यात युजर्सला २४ जीबी डेटा संपूर्ण व्हॅलिडिटीसह मिळतो. यात तुम्हाला अनलिमिटेड लोकल, एसटिडी आणि रोमिंग कॉलिंगची सुविधाही मिळते. कॉलिंग आणि डेटा व्यक्तिरित्त या प्लानमध्ये युजर्सला १०० एसएमएस प्रति दिवस मिळता. सोबतच युजर्सला स्पॅम प्रोटेक्शनचीही सुविधा मिळते.


रिचार्ज प्लानमध्ये अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास यात एअरटेल एक्स्ट्रीम अॅपचे सबस्क्रिप्शनही मिळते. दरम्यान, प्रिमियम अॅक्सेस मिळत नाही.


याशिवाय कंपनी अपोलो २४ बाय ७ सर्कल तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन ऑफर करते. तुम्ही फ्री हॅलो ट्यूनचाही फायदा उचलू शकता. तुम्हाला दीर्घकाळ चालणारा प्लान हवा असेल तर हा रिचार्ज प्लान चांगला आहे. यात तुम्हाला एका वर्षाची व्हॅलिडिटी मिळते.

Comments
Add Comment

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या

Farmers News : शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या तारखेवर शिक्कामोर्तब! बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह (Farmers' Loan Waiver) विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी

राणीची बाग ६ नोव्हेंबरला बंद

मुंबई : ‘गुरुनानक जयंती’ निमित्त बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. तसेच, वीरमाता जिजाबाई भोसले