या ३ कामांसाठी बिनधास्त खर्च करा पैसे, वाढेल धन दौलत

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी जीवनात दानाचे महत्त्व अधिक आहे. दान केल्याने व्यक्ती अधिक धनवान होतो. आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रात काही कार्यांमद्ये धन खर्च केल्याने व्यक्तीचे नशीब पलटू शकते.


आचार्य चाणक्य म्हणतात की कोणीही जर धनवान असेल तर एकदम बिनधास्तपणे गरीब आणि गरजू लोकांना मदत केली पाहिजे. आचार्य चाणक्य यांच्यानुसार असे केल्याने त्या व्यक्तीला स्वत: धार्मिक आणि सामाजिकरित्या व्यवस्थित वाटते. आचार्य चाणक्य यांच्या व्यक्तीला धर्म-कर्मच्या क्षेत्रात नेहमी दिल खोलकर पैसे खर्च केले पाहिजे.


चाणक्य यांनी नितीशास्त्रात म्हटले आहे की मंदिरात अथवा कोणत्याही तीर्थस्थळी दान करण्यास कोणत्याही व्यक्तीने मागे सरू नये. आचार्य चाणक्य यांच्यानुसरा दान केल्याने अनेक लोकांना केवळ लाभच मिळत नाही तर अनेक पद्धतीने संतुष्टी मिळते.


आचार्य चाणक्य म्हणतात की समाज आणि देशाच्या कल्याणासाठी तसेच सामाजिक कार्यात भाग घेणे हे आपले दायित्व आहे.

Comments
Add Comment

‘हॅप्पी न्यू इयर’चा एक मेसेज करू शकतो बँक खाते रिकामे

सफाळे पोलिसांकडून सायबर स्कॅमबाबत हाय अलर्ट सफाळे : नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र असतानाच, सायबर

भाजप जिल्हाध्यक्षांसह मंडळ अध्यक्षांना संधी

संघटनातील अनेक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती

पुतिन यांच्या घरावरील हल्ल्यानंतर रशियाकडून घातक ‘ओरेशनिक’ क्षेपणास्त्र तैनात

मास्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या अधिकृत निवासस्थानी ड्रोन हल्ला झाल्यानंतर रशियाने

मतदानाच्या दिवशी, १५ जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी

मुंबई : राज्यातील सर्व सरकारी,निमसरकारी आणि खासगी आस्थापना मधील सर्व कर्मचाऱ्यांना यंदाची संक्रात पावली आहे. १५