या ३ कामांसाठी बिनधास्त खर्च करा पैसे, वाढेल धन दौलत

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी जीवनात दानाचे महत्त्व अधिक आहे. दान केल्याने व्यक्ती अधिक धनवान होतो. आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रात काही कार्यांमद्ये धन खर्च केल्याने व्यक्तीचे नशीब पलटू शकते.


आचार्य चाणक्य म्हणतात की कोणीही जर धनवान असेल तर एकदम बिनधास्तपणे गरीब आणि गरजू लोकांना मदत केली पाहिजे. आचार्य चाणक्य यांच्यानुसार असे केल्याने त्या व्यक्तीला स्वत: धार्मिक आणि सामाजिकरित्या व्यवस्थित वाटते. आचार्य चाणक्य यांच्या व्यक्तीला धर्म-कर्मच्या क्षेत्रात नेहमी दिल खोलकर पैसे खर्च केले पाहिजे.


चाणक्य यांनी नितीशास्त्रात म्हटले आहे की मंदिरात अथवा कोणत्याही तीर्थस्थळी दान करण्यास कोणत्याही व्यक्तीने मागे सरू नये. आचार्य चाणक्य यांच्यानुसरा दान केल्याने अनेक लोकांना केवळ लाभच मिळत नाही तर अनेक पद्धतीने संतुष्टी मिळते.


आचार्य चाणक्य म्हणतात की समाज आणि देशाच्या कल्याणासाठी तसेच सामाजिक कार्यात भाग घेणे हे आपले दायित्व आहे.

Comments
Add Comment

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग

रशिया भारताला एसयू - ५७ लढाऊ विमाने देणार

मॉस्को : रशियाने भारताला एसयू-५७ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ

पाणी भरण्याच्या वादातून तोंडावर 'स्प्रे' मारलेल्या व्यक्तीचे निधन

विरार  : पाणी भरण्याच्या क्षुल्लक वादातून एका महिलेने आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मच्छर

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट

पाकिस्तानवरील हवाईक्षेत्र रोखले गेल्याने एअर इंडिया आर्थिक अडचणीत

पहलगाम घटनेनंतर संबंध विकोपाला गेल्याचा फटका नवी दिल्ली  :  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे