Mumbai Gateway Accident: स्पीडमध्ये असलेल्या नौदलाच्या बोटीने प्रवासी बोटीला मारली धडक, पाहा Video

  135

मुंबई:मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियासमोर बुधवारी मोठा अपघात घडला. येथे ८० प्रवासी आणि चालक दलासह ५ जणांना घेऊन जाणारी बोट पलटली. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला ७७ जणांना वाचवण्यात यश आले. तर काहीजण अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.


यात दिसत आहे की नौदलाची एक बोट वेगाने या बोटीच्या दिशेने येते आणि जोरदार धडक देते. मीडियाच्या रिपोर्टनुसार यात ७७ जणांना वाचवण्यात यश आले आहे तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. नीलकमल नावाची ही प्रवाशांना घेऊन गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने जात होती.





सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात अभियान सुरू केले. यात नौदलाच्या ११ बोटी आणि मरीन पोलिसांच्या तीन बोटींचा तसेच तटरक्षक दलाच्या एका बोटीचा यात समावेश होता. तसेच बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी चार हेलिकॉप्टरचा समावेश आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड