Bhandup Crime : धक्कादायक! अभ्यासाच्या त्रासाला कंटाळून मुलाने संपवले जीवन

भांडूप : मुंबईतील भांडूपमध्ये (Bhandup News) धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. आईने अभ्यास करण्यास सांगितल्यामुळे एका विद्यार्थ्याने स्वताचे जीवन संपवले असल्याचे उघडकीस आले आहे. (Mumbai Crime)


मिळालेल्या माहितीनुसार, भांडूपमधीलपोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या रुणवाल ग्रीन्स इमारतीमध्ये ही घटना घडली. मृत मुलाची आई मुलाला वारंवार अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगत होती. सातत्याने अभ्यासामुळे आई ओरडत असल्याच्या त्रासाला कंटाळून वर्षीय नववीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरी बेडरुममधील फॅनला गळफास लावून आत्महत्या केली.



दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भांडूप पोलीस घटनास्थळी दाखल होत पीडित मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत घोषित केले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Akola Murder Case: धक्कादायक! अकोल्यात 29 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; अनैतिक संबंधाच्या संशयातून खून

अकोला: अकोला (Akola) शहरात जुन्या वादातून 29 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली

Mouni Roy: मला सगळ्यांना सांगायचं की मी गे... अभिनेत्री मौनी रॉयची पहिली प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पती सूरज

Gadchoroli News: जिल्हाप्रमुख पद गेल्याचा संताप; गडचिरोलीतील शिवसेना (उबाठा) कार्यालयात तोडफोड, एसी-पंख्यांसह साहित्य नेल्याचा आरोप

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये (Gadchoroli) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Kalyan Accident : पत्नीला माहेरी सोडून परतताना काळाचा घाला! घरापासून काही अंतरावर रील स्टार प्रेम भाटीचा अपघाती मृत्यू

Kalyan Accident : कल्याण : कल्याण (Kalyan) शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नीला माहेरी

BMC : नाना शंकरशेठ यांच्या स्मारक उभारणीची प्रतीक्षा संपली, महापालिका स्वनिधीतून उभारणार स्मारक

बांधकामासाठी कंत्राटदाराची अखेर निवड मुंबई (सचिन धानजी) : आधुनिक मुंबईचे शिल्पकार, शिक्षणप्रेमी आणि समाजसुधारक

BMC : नालेसफाईचे काम १०० टक्के तर मग गाळ आणि कचऱ्याचे तुडुंब नाले भरलेले कसे?

मनसेचे महापालिका गटनेते यशवंत किल्लेदार यांचा सवाल मुंबई (विशेष प्रतिनिधी): सत्ताधारी आणि प्रशासन कितीही ओरडून