Jioचा स्वस्त रिचार्ज प्लान, १, २ नव्हे तर संपूर्ण ३ महिने चालणार

  133

मुंबई: जिओचे(Jio) अनेक रिचार्ज प्लान्स सध्या त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत. यात विविध किंमतींना विविध रिचार्ज प्लान्स आहेत. तसेच फायदेही विविध मिळतात. आज आम्ही तुम्हाला ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान सांगत आहोत.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉल, डेटा आणि बरंच काही मिळेल. जिओचा हा ४९७ रूपयांचा प्लान आहे. हा प्लान व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये लिस्टेड आहे. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला ६ जीबी इंटरनेट मिळते.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. तसेच यात लोकल आणि एसटीडीचा समावेश आहे. जिओच्या या प्रीपेड रिचार्जमध्ये युजर्सला टोटल १००० एमएमएसचा वापर करण्यास मिळतो.


जिओचा हा ४७९ रूपयांचा प्लान संपूर्ण ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या दरम्यान अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. जिओचा ४७९ रूपयांचा रिचार्ज प्लान जिओ पोर्टल आणि My jio app वर प्रीपेड रिचार्जच्या व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये मिळेल.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.