नवे वर्ष २०२५मध्ये राहु-शुक्रची महायुती, या राशींवर होणार धनवर्षाव

  120

मुंबई: नवे वर्ष २०२५ लवकरच सुरू होत आहे. या नव्या वर्षात अनेक ग्रहांचे गोचर होणार आहे तर काही ग्रहांची आपसात युती होत आहे. खरंतर, २०२५मद्ये राहु शुक्रची युती मीन राशीत होत आहे. ही एकदम खास मानली जात आहे. या युतीचा प्रभाव अनेक राशींवर सकारात्मक होत आहे.


ज्योतिषामध्ये शुक्रला सुख-समृद्धी, सुंदरता आणि राहुचा छाया ग्रह मानले आहे. मात्र या दोन ग्रहांची युती जीवनात आनंद, प्रगती आणि पैसा घेऊन येते. जाणून घेऊया २०२५मध्ये होत असलेली राहू शुक्र युती कोणत्या राशींसाठी लाभदायक असणार आहे.


वृषभ - राहु शुक्र युती वृषभ राशीसाठी अतिशय शुभ मानली जात आहे. यावेळेस करिअऱ आणि आर्थिक प्रगती दोन्हीचे योग बनत आहेत. नवे प्रोजेक्ट मिळू शकतात ज्यामुळे लाभ होईल. नात्यात योग्य ताळमेळ साधला जाईल.


कर्क - राहु शुक्र युतीमुळे कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. बिझनेसमध्ये पैसे कमावण्याचे नवे मार्ग खुले होतील. यावेळेस थोडे भावूक होण्यापासून सावध राहा. आपल्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्या.


तूळ - राहु शुक्रची युती तूळ लोकांच्या जीवनात आत्मविश्वास आणले. यामुळे वैयक्तिक वाढ चांगली होईल. सर्व निर्णय यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी नव्या संधी प्राप्त होतील.


मकर - राहु शुक्र युतीमुळे मकर राशीचे लोक ध्येय प्राप्त करू शकतील. ऑफिसमध्ये प्रमोशन होऊ शकते. गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नात्यात मजबूती राहील.


मीन - राहु शुक्रची युती मीन राशीच्या लोकांसाठी लाभदायक मानली जात आहे. प्रगतीच्या संधी निर्माण होतील. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. पैशांची स्थिती चांगली राहील.

Comments
Add Comment

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

Ajit Pawar: मतचोरीच्या आरोपांवर अजितदादांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले "फेक नरेटीव्ह...

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले,  त्यानंतर देशभरात वातावरण

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात