रत्नागिरी : वायव्य मुंबईचे खासदार रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेत विलीनीकरणाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला.
वायकर यांनी लोकसभेत रेल्वेसंदर्भातील चर्चेदरम्यान कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण या विषयी प्रश्न उपस्थित केल्याने नजीकच्या काळात या विषयाला गती मिळू शकेल. खा. रवींद्र वायकर यांनी हा प्रश्न संसदीय चर्चेत भाग घेताना उपस्थित केल्याने या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या कोकण विकास समितीचे सदस्य तसेच अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे सचिव अक्षय महापदी यांनी आभार मानले आहेत.
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…
सध्या आयपीएलचा सीझन रंगात आला आहे. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून क्रिकेटप्रेमी टीव्ही किंवा मोबाईलसमोर ठाण मांडून…
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे मत मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI)…
मुंबई : शिक्षकांसाठी ड्रेसकोड ठरवण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा विचाराधीन आहे. प्रत्येक जिल्ह्याला…
काही दिवसांपूर्वी २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण झालं. त्यानंतर…