का गरजेचे आहे Marriage Certificate बनवणे? जाणून घ्या आजच

  233

मुंबई: सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. या दरम्यान लग्नानंतर नवरा-नवरीला लग्नाचे प्रमाणपत्र बनवावे लागते. मात्र जर असे केले नाही तर?


लग्नाचे प्रमाणपत्र हे एक गरजेचे कागदपत्र आहे ज्यामुळे विवाहाला अधिकृत मान्यता मिळते. दोन व्यक्तींचे लग्न झाले असून ते वैध आहे हे लग्न प्रमाणपत्र दाखवते. लग्न प्रमाणपत्र हे कायदेशीर कागदपत्र आहे जे लग्न वैध असल्याचे दाखवते. एखादा विवाह कोर्ट, मंदिर, चर्च, मस्जिद या ठिकाणी झाल्यास या विवाहाचे प्रमाणपत्र सरकारी अधिकाऱ्यांकडून दिले जाते. विवाहासंबंधी एखादा कायदेशीर वाद झाल्यास हे प्रमाणपत्र फायदेशीर ठरते.


सोबतच या प्रमाणपत्राचा उपयोग संपत्ती, धन आणि इतर कायदेशीर अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी केला जातो. जर एखाद्या पती अथवा पत्नीचा मृत्यू होतो तेव्हा दोघेही कायदेशीररित्या विवाहित होते याचा पुरावा हे प्रमाणपत्र देते. यामुळे संपत्तीचा अधिकार सुरक्षित राहतो.


सोबतच पासपोर्ट अथवा व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी अथवा मुलांचे जन्म प्रमाणपत्र बनवायचे असेल अथवा विवाहाच्या नावाने सरकारी योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर लग्न प्रमाण पत्र असणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबईत सकाळी मुसळधार पाऊस, तासाभरात २० मिमी. पावसाची नोंद

मुंबई : मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसानं मुंबईला झोडपलं. यानंतर चार दिवस विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा हजर

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

Health: मुलांची उंची आणि चांगले आरोग्य वाढवण्यासाठी उपयुक्त पदार्थ

मुंबई : मुलांच्या योग्य शारीरिक वाढीसाठी त्यांना योग्य आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः त्यांची उंची