का गरजेचे आहे Marriage Certificate बनवणे? जाणून घ्या आजच

मुंबई: सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. या दरम्यान लग्नानंतर नवरा-नवरीला लग्नाचे प्रमाणपत्र बनवावे लागते. मात्र जर असे केले नाही तर?


लग्नाचे प्रमाणपत्र हे एक गरजेचे कागदपत्र आहे ज्यामुळे विवाहाला अधिकृत मान्यता मिळते. दोन व्यक्तींचे लग्न झाले असून ते वैध आहे हे लग्न प्रमाणपत्र दाखवते. लग्न प्रमाणपत्र हे कायदेशीर कागदपत्र आहे जे लग्न वैध असल्याचे दाखवते. एखादा विवाह कोर्ट, मंदिर, चर्च, मस्जिद या ठिकाणी झाल्यास या विवाहाचे प्रमाणपत्र सरकारी अधिकाऱ्यांकडून दिले जाते. विवाहासंबंधी एखादा कायदेशीर वाद झाल्यास हे प्रमाणपत्र फायदेशीर ठरते.


सोबतच या प्रमाणपत्राचा उपयोग संपत्ती, धन आणि इतर कायदेशीर अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी केला जातो. जर एखाद्या पती अथवा पत्नीचा मृत्यू होतो तेव्हा दोघेही कायदेशीररित्या विवाहित होते याचा पुरावा हे प्रमाणपत्र देते. यामुळे संपत्तीचा अधिकार सुरक्षित राहतो.


सोबतच पासपोर्ट अथवा व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी अथवा मुलांचे जन्म प्रमाणपत्र बनवायचे असेल अथवा विवाहाच्या नावाने सरकारी योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर लग्न प्रमाण पत्र असणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.