Mumbai Pune Mumbai 4 : मुंबई पुणे मुंबई ४ येणार का? बघा स्वप्नील जोशी काय म्हणाला!

  81

मुंबई : निर्माता अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि त्यातून तो त्याचा नवनवीन प्रोजेक्ट्स बद्दल माहिती देत असतो नुकतंच त्याने सोशल मीडिया वर त्यांचा फॅन्स सोबत (Ask Me Anything) सेशन केल यात प्रेक्षकांनी अनेक प्रश्न विचारले पण यातल्या एका प्रश्नाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतल. एका फॅन ने स्वप्नील ला मुंबई पुणे मुंबई ४ येणार का ? असा प्रश्न विचारल्यावर स्वप्नील ने उत्तर देताना चक्क चित्रपटाच्या दिग्दर्शकांना म्हणजे सतीश राजवाडे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिला यात टॅग करून नेवर से नेवर (Never Say Never) असं लिहिलं! आता यातून स्वप्नील नेमकं काय म्हणतोय हे गुलदस्त्याच आहे!



या इंस्टाग्राम स्टोरी नंतर मुंबई पुणे मुंबई ४ नक्की येणार का? स्वप्नील आणि मुक्ता ची सुपरहिट जोडी पुन्हा प्रेक्षकांना बघायला मिळणार का? अश्या अनेक प्रश्नांना उधाण आल आहे. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळ घर निर्माण केलं आहे यात शंका नाही.



सध्या स्वप्नील त्याचा नव्या चित्रपटाची तयार करत असून येणाऱ्या वर्षात अनेक विविध भूमिका साकारणार आहे. २०२४ वर्ष त्याने वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स ने गाजवल आहे आणि येणाऱ्या काळात देखील तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राणी मुखर्जीने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, फोटो झाले व्हायरल

मुंबई: 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

'दशावतार'च्या गूढ पोस्टरने वाढवली उत्सुकता; १२ सप्टेंबरला उलगडणार रहस्य!

मुंबई: झी स्टुडिओज प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित 'दशावतार' या आगामी मराठी चित्रपटाचे

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

बालकलाकार, तांत्रिक पुरस्कारांतही मराठी कलावंतांचा डंका नवी दिल्ली  : चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या

Rani Mukherji Reaction: पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी मुखर्जी काय म्हणाली?

३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर राणी मुखर्जीने मिळवला पहिला राष्ट्रीय पुरस्कार Rani Mukherji Reaction on First national Award: राणी

'द केरळ स्टोरी'ला राष्ट्रीय पुरस्कार! केरळचे मुख्यमंत्री संतापले

अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन