Champions Trophy: या दिवशी होणार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाची होणार घोषणा!

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफी(Champions Trophy), एक ऐतिहासिक स्पर्धा आहे जी आतापर्यंत ६ विविध देशांनी जिंकली आहे. अखेरच्या चॅम्पियनन्स ट्रॉफीचे आयोजन २०१७मध्ये झाले होते. मात्र आता असे वाटत आहे की २०२५मध्ये ही स्पर्धा पुन्हा भरवण्याचा आयसीसीचा निर्णय चुकीचा वाटत आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी ३ महिने बाकी आहेत मात्र अद्याप वेळापत्रक तयार झालेले नाही.


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर आता मिडिया रिपोर्टमध्ये खुलासा झाला आहे की याच आठवड्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाची घोषणा केली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीसी या आठवड्याच्या शेवटीपर्यंत वेळापत्रकाची घोषणा केली जाऊ शकेत. दुसरीकडे नव्या विधानानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिाऱ्यांशी बातचीक सुरू आहे.



हायब्रिड मॉडेल स्वीकार होणार?


भारताने एकीकडे आपल्या संघाला पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाठवण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत हायब्रिड मॉडेलची चर्चा सुरू आहे. मात्र हे हायब्रिड मॉडेल अखेर काय आहे? खरंतर २०२३ आशिया कप दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. अशात पीसीबीला जबरदस्तीने हायब्रिड मॉडेलचा वापर करावा लागला होता. यानुसार सर्व संघाचे सामने पाकिस्तानात आणि भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते.


 
Comments
Add Comment

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे

वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा हिकारू नाकामुरावर पलटवार

मुंबई  : ‘चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी.

IND vs AUS : सेमीफायनलवर पावसाचं सावट, सामना रद्द झाल्यास काय होणार?

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक आता अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच