मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफी(Champions Trophy), एक ऐतिहासिक स्पर्धा आहे जी आतापर्यंत ६ विविध देशांनी जिंकली आहे. अखेरच्या चॅम्पियनन्स ट्रॉफीचे आयोजन २०१७मध्ये झाले होते. मात्र आता असे वाटत आहे की २०२५मध्ये ही स्पर्धा पुन्हा भरवण्याचा आयसीसीचा निर्णय चुकीचा वाटत आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी ३ महिने बाकी आहेत मात्र अद्याप वेळापत्रक तयार झालेले नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर आता मिडिया रिपोर्टमध्ये खुलासा झाला आहे की याच आठवड्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाची घोषणा केली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीसी या आठवड्याच्या शेवटीपर्यंत वेळापत्रकाची घोषणा केली जाऊ शकेत. दुसरीकडे नव्या विधानानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिाऱ्यांशी बातचीक सुरू आहे.
भारताने एकीकडे आपल्या संघाला पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाठवण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत हायब्रिड मॉडेलची चर्चा सुरू आहे. मात्र हे हायब्रिड मॉडेल अखेर काय आहे? खरंतर २०२३ आशिया कप दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. अशात पीसीबीला जबरदस्तीने हायब्रिड मॉडेलचा वापर करावा लागला होता. यानुसार सर्व संघाचे सामने पाकिस्तानात आणि भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…