Champions Trophy: या दिवशी होणार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाची होणार घोषणा!

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफी(Champions Trophy), एक ऐतिहासिक स्पर्धा आहे जी आतापर्यंत ६ विविध देशांनी जिंकली आहे. अखेरच्या चॅम्पियनन्स ट्रॉफीचे आयोजन २०१७मध्ये झाले होते. मात्र आता असे वाटत आहे की २०२५मध्ये ही स्पर्धा पुन्हा भरवण्याचा आयसीसीचा निर्णय चुकीचा वाटत आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी ३ महिने बाकी आहेत मात्र अद्याप वेळापत्रक तयार झालेले नाही.


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर आता मिडिया रिपोर्टमध्ये खुलासा झाला आहे की याच आठवड्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाची घोषणा केली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीसी या आठवड्याच्या शेवटीपर्यंत वेळापत्रकाची घोषणा केली जाऊ शकेत. दुसरीकडे नव्या विधानानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिाऱ्यांशी बातचीक सुरू आहे.



हायब्रिड मॉडेल स्वीकार होणार?


भारताने एकीकडे आपल्या संघाला पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाठवण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत हायब्रिड मॉडेलची चर्चा सुरू आहे. मात्र हे हायब्रिड मॉडेल अखेर काय आहे? खरंतर २०२३ आशिया कप दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. अशात पीसीबीला जबरदस्तीने हायब्रिड मॉडेलचा वापर करावा लागला होता. यानुसार सर्व संघाचे सामने पाकिस्तानात आणि भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते.


 
Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स