Solapur Airport : सोलापूरकरांचा मुंबई-गोवा प्रवास होणार सुसाट! 'या' तारखेपासून सुरु होणार हवाईसेवा

सोलापूर : सोलापूरकरांचे बहुप्रतीक्षित विमानतळ (Solapur Airport) प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. लवकरच सोलापूर विमानतळाहून उड्डाण होणार आहे. यामध्ये मुंबई-गोवा (Mumbai-Goa) शहरांसाठी थेट उड्डाणांचा समावेश असणार आहे. (Solapur Airlines) त्यामुळे सोलापूरकरांचा मुंबई-गोवा प्रवास अवघ्या काही तासात पार पडणार आहे. होटगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय ९१ एअरलाईन्सची विमानसेवा २० डिसेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे, अशी माहिती सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय जाधव यांनी दिली.



कसे असेल वेळापत्रक?


मुंबईसाठी उड्डाण वेळापत्रक



  • सोलापूरहून मुंबईला जाण्यासाठी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी विमान उडणार असून ते मुंबईत १० वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल.

  • तसेच मुंबईहून सोलापूरसाठी विमान दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी उडणार असून सोलापूरला ते दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल.


गोवासाठी उड्डाण वेळापत्रक



  • सोलापूरहून गोवा येथे जाण्यासाठी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी विमान उड्डाण करेल व दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी गोव्यात पोहोचणार.

  • तर गोवा येथून सोलापूरला सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी विमान उडणार असून ते सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी सोलापूरात पोहोचेल. (Solapur Airport)

Comments
Add Comment

World's Most Expensive Mango : जळगावातील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने पिकवला जगातील महागडा आंबा

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अनेक वर्षे पोलीस सेवेत कार्यरत राहून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून

Monsoon 2026 : अखेर तारीख ठरली! 'या' तारखेपासून महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात सध्या प्रचंड उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात २ पोलीस अधिकारी तर १ कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्याचे (Bodwad Police Station) दोन अधिकारी व एका पोलीस कर्मचाऱ्यावर तडकाफडकी निलंबनाची

Pune Metro News : पुणेकरांनो लक्ष द्या! मेट्रो कामामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल; कात्रजमधील पीएमपी बसथांबा हलवला

पुणे : पुणे शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक जलद, सुरक्षित

CM Devendra Fadnavis : कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; 'मुंबई टेक वीक'ची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक

Accident News: कपडे खरेदीसाठी निघाले अन् वाटेतच घात झाला ! पती, पत्नीसह चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

वर्धा : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Nagpur-Hyderabad National Highway) हिंगणघाट नजीक आज  भीषण अपघात घडला आहे.