Shah Rukh Khan : शाहरुख आणि प्रितीचा रोमांटिक ड्रामा चित्रपटगृहात पुन्हा झळकणार!

'या' तारखेला री-रिलीज होणार कल हो ना हो


मुंबई : मनोरंजन (Entertainment News) क्षेत्रात अनेक नवे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर दुसरीकडे चाहत्यांच्या मनात घर केलेले आणि एकेकाळी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेले काही जुने चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात दाखल (Re-release Movie) होत आहे. अशातच २०००च्या दशकातील चित्रपट बॉलिवूडचे (Bollywood) आकर्षण पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी सज्ज झाले आहे.



बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि प्रिती झिंटा (Preity Zinta) यांचा रोमांटिक ड्रामा लवकरच चित्रपटगृहात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. धर्मा प्रॉडक्शनने (Dharma Production) सोशल मीडियाच्या माध्यमातून 'कल हो ना हो' (Kal Ho Na Ho Re-release) चित्रपट री-रिलीज करण्याची घोषणा केली आहे. येत्या १५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा भेटायला येणार आहे. (Entertainment News)




Comments
Add Comment

PATRAPATRI : ‘पत्रापत्री’ शब्दांची जादू आणि मैत्रीच्या आठवणींचा शंभर प्रयोगांचा यशस्वी प्रवास!

Vijay Kenkre and Dilip Prabhavalkar : सांस्कृतिक विश्वात गेल्या दोन वर्षांत ज्या एका प्रयोगाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, तो

CINTAA : रणवीर सिंग-फरहान अख्तर वादावर CINTAA अध्यक्ष पूनम ढिल्लों यांची स्पष्टोक्ती; 'कलाकारांना कामगार म्हणून अधिकृत मान्यता मिळवणे हेच आमचे ध्येय'

NAVI MUMBAI : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील अलीकडील वादाच्या पार्श्वभूमीवर CINTAA च्या अध्यक्षा

Bharat Bhagy Vidhata Movie:  ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटावर नर्सेस संघटनेचा आक्षेप; प्रदर्शनापूर्वीच निर्माण झाला वाद

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) आगामी ‘भारत भाग्य विधाता’ (Bharat Bhagy Vidhata) हा चित्रपट सध्या चर्चेत असून

'Deool Band 2' Box Office Collection : मराठी सिनेमाचा नवा विक्रम? 'देऊळ बंद २'ची १०० कोटींच्या दिशेने दमदार वाटचाल!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित आणि अभिनित 'देऊळ बंद २' (Deool Band 2) चित्रपटाची जोरदार

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

रंगात आलेला प्रयोग राजवाडेंनी थांबवला; कारण...

नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे.