कॅनडा सरकारच्या निर्णयाने भारतासह इतर देशांतील विद्यार्थी चिंतेत

ओटावा: कॅनडा सरकार स्थलांतरितांची संख्या, विद्यार्थ्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्णय घेताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा कॅनडा सरकारच्या निर्णयाने भारतासह इतरही देशांतील विद्यार्थ्यांना चिंतेते टाकले आहे. कॅनडाने त्यांचा लोकप्रिय स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम (SDS) कार्यक्रम तात्काळ बंद केला आहे. या निर्णयामुळे हजारो आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना व्हिसा प्रक्रिया सुरक्षित आणि सुलभ करण्यात मदत होणारी फास्ट ट्रॅक व्हिसा प्रक्रिया बंद झाली आहे. कॅनडा सरकारच्या या निर्णयामुळे भारतासह इतर देशांतील विद्यार्थी व पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.



इमिग्रेशन, रिफ्युजीज अँड सिटिझनशिप कॅनडा (आयआरसीसी) च्या सूचनेत असे नमूद करण्यात आले आहे की, कॅनडाचे उद्दिष्ट कार्यक्रमाची अखंडता मजबूत करणे, विद्यार्थ्यांच्या असुरक्षा दूर करणे आणि सर्व विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रियेत समान आणि न्याय्य प्रवेश देणे आहे. सर्व स्टडी परमिट अर्ज आता मानक अर्ज प्रक्रियेचा वापर करून सबमिट केले जातील.

Comments
Add Comment

अमेरिकेने घेतली डूम्सडे बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी, हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा २० पट घातक

वॉशिंग्टन डीसी : पश्चिम आशियात अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू

Israel - Iran War : इराणला कधीही अण्वस्त्रे मिळवण्याची किंवा विकसित करण्याची परवानगी मिळू नये

- कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची स्पष्ट भूमिका कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी सांगितले की

Israel - Iran War : इस्रायली सैन्याकडून इराणच्या क्रांतिकारी गार्ड्सचे मुख्यालय उद्ध्वस्त

इस्रायलने बुधवारी (४ मार्च) सांगितले की त्यांनी तेहरानमधील एका प्रमुख इराणी लष्करी संकुलावर हल्ला केला आहे,

Israel - Iran War : इराणी युद्ध नौकेवरील हल्ल्यात आतपर्यंत ८० ठार, तर अनेक बेपत्ता

- अमेरिकेने अधिकृतपणे घेतली हल्ल्याची जबाबदारी श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ बुधवारी (४ मार्च) इराणी

Israel - Iran War : तिसऱ्या महायुद्धाची चाहूल ? सौदी अरेबियाला मदत करण्यासाठी पाकिस्तान युद्धात उडी घेणार ?

सौदी अरेबियामध्ये कोसळलेल्या एका लहान इराणी सुसाइड ड्रोनमुळे हजारो किलोमीटर दूर असलेला पाकिस्तानही संभाव्य

Palghar: पालघरच्या ५० हजार विद्यार्थ्यांना जपानमध्ये नोकरी मिळणार

पालघर: भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध केवळ औद्योगिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता आता ते शैक्षणिक