Jioचा ८४ दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज, किंमत फक्त इतकी…

Share

मुंबई: जिओच्या आतापर्यंत अनेक रिचार्ज प्लानचा तुम्ही वापर केला असेल. आज आम्ही तुम्हाला अशा रिचार्जबद्दल सांगणार आहोत जो या कॅटेगरीमधील सर्वात स्वस्त प्लान आहे. येथे जिओचा ८४ दिवसांची व्हॅलिडिटी असलेला सर्वात स्वस्त प्ला आहे. यात अनलिमिटेड कॉल, इंटरनेट डेटा, एसएमएस आणि बरंच काही फ्री मिळेल.

जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत ४७९ रूपये आहे आणि ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह हा प्लान येतो. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटीडी कॉलचा समावेश आहे.

जिओच्या या सर्वात स्वस्त प्लानमध्ये युजर्सला एकूण ६ जीबी इंटरनेट डेटा वापरण्यासाठी मिळतो. दरम्यान हा डेटा अनेक लोकांना कमी वाटू शकतो. अनेक मोबाईल युजर्स असे असतात ज्यांना केवळ कॉलिंगचा प्लान हवा असतो. त्यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये इंटरनेट असते त्यामुळे त्यांना केवळ कॉलिंगची सुविधा हवी असते.

जिओच्या ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण १०० एसएमएस मिळतात. यात युजर्स आपल्या गरजेच्या हिशेबाने वापर करू शकतात.

जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळतो.

Tags: Reliance Jio

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

28 minutes ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

58 minutes ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

3 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

4 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

4 hours ago