Vodafone-Idea: स्वस्त झाला प्रीपेड रिचार्ज प्लान, दररोज खर्च करावे लागणार फक्त १० रूपये

मुंबई: Vodafone-Ideaने आपल्या एका रिचार्ज प्लानची किंमत पुन्हा एकदा कमी केली आहे. खरंतर, वोडाफोन आयडिया म्हणजेच व्हीआय कंपनी आपल्या युजर्ससाठी ७१९ रूपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान ऑफर करत होती. या रिचार्ज प्लानला कंपनीने जुलैमध्ये झालेल्या किंमत वाढीनंतर महाग केले होते.


खरंतर, जुलै महिन्यात जिओ आणि एअरटेलसह व्हीआयनही आपल्या प्रीपेड रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केली होती. त्याच वेळेस कंपनीने आपला ७१९ रूपयांच्या प्लानमध्ये वाढ करून ८५९ रूपये केली होती. आता व्हीआयने हा प्लान पुन्हा ७१९ रूपयांच्या जुन्या किंमतीला लाँच केला आहे.



व्होडाफोन-आयडियाचा ७१९ रूपयांचा प्लान


या प्लानसोबत व्हीआयच्या युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगच्या सुविधेसह दररोज १ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. व्हीआयचा हा प्रीपेड रिचार्ज प्लान हा दीर्घ व्हॅलिडिटीसह येतो. यासाठी या प्लानसोबत युजर्सला ७२ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लानसोबत युजर्सला कोणत्याही प्रकारच्या ओटीटी सबस्क्रिप्शन मिळत नाही. दरम्यान यात युजर्सला ७२ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच युजर्सला या प्लानसाठी दररोज ९.९८ रूपये म्हणजेच १० रूपये खर्च करावे लागतात.

Comments
Add Comment

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकरांकडून प्रशासनावर संतप्त सवाल!

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवास होणार अधिक आरामदायी, सहा डब्यांच्या मेट्रोची तयारी

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी! वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर आता प्रवास अधिक आरामदायी

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

हरमनप्रीतची विनम्रता ; विश्वचषक स्वीकारण्याआधी कोच अमोल आणि जय शाह यांच्या पाया पडली

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय ! कणकवली सिंधुदुर्गला मिळणार ८ एक्सप्रेसचा थांबा

मुंबई : कोकणकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली

प्रभादेवी पुलामुळे बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना मोक्याच्या ठिकाणी घरे

एमएमआरडीए ९८.५५ कोटी रुपये खर्च करणार मुंबई  : वरळी- शिवडी उन्नत मार्गाअंतर्गंत बांधण्यात येत असलेल्या