मुंबई: मुंबईत ऐन दिवाळीत धक्कादायक घटना घडली आहे. फटाके फोडण्यावरून झालेल्या वादानंतर एका २० वर्षीय तरूणाची हत्या केल्याची घटना घडली. विवेक गुप्ता असे मृत तरूणाचे नाव आहे. ही घटना अँटॉप हिल परिसरातील महाराष्ट्र नगरमध्ये घडली.
हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत तपास सुरू केला आहे. मृत तरूणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, तरूणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…