Rajasthan: राजस्थानात बस-टेम्पोच्या धडकेत ८ मुलांसह ११ जणांचा मृ्त्यू

मुंबई: राजस्थानातील धौलपूरमध्ये मोठा अपघात झाला आहे. येथे एका स्लीपर कोच बसने टेम्पोला धडक दिली. या दुर्देवी अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमद्ये पाच मुले, तीन मुली, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तीन जण यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


हा अपघात एनएच ११ बीवर सुनीपूर गावाजळ घडला. टेम्पोतून प्रवास करणारे सर्व प्रवासी बाडी शहराच्या गुमट मोहल्लाचे निवासी आहेत. हे सर्व लोक बरौली गावात भात कार्यक्रमात सामील होऊन परतत होते. अपघतात बसचे मोठे नुकसान झाले आहे.



बसचा वेग खूप होता


ज्यावेळेस हा अपघात झाला तेव्हा बसचा वेग खूप होता. ही टक्कर इतकी भीषण होती की लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. या दरम्यान, हायवेवरून जाणारे लोक तातडीने जखमींच्या मदतीसाठी आले आणि पोलिसांना घटनेची सूचना दिली.

Comments
Add Comment

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला