Jio: ३ महिने रिचार्जचे नो टेन्शन, केवळ इतक्या रूपयांचा Jio प्लान

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. यात विविध किंमतीच्या विविध प्लान्सचा समावेश आहे. त्याचे फायदेही वेगवेगळे असतात. अशातच आम्ही तुम्हाला एका स्वस्त प्लानबद्दल सांगत आहोत.


आज आम्ही तुम्हाला ४७९ रूपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि बरेच काही फायदे मिळतात. या प्लानमध्ये केवळ ६ जीबी इंटरनेट डेटा वापरण्यासाठी मिळतो. हा प्लान त्या लोकांसाठी फायदेशीर आहे जे केवळ कॉलिंगसाठी प्लान्स शोधत असतात.



मिळणार अनलिमिटेड कॉलिंग


जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटिडी कॉल दोन्हींचा समावेश आहे.


जिओच्या या प्लानमध्ये ४७९ रूपयांच्या या प्लानमध्ये युजर्सला १००० एसएमएस मिळतील. हे मेसेज कम्युनिकेशनसाठी वापरात येऊ शकतात.


जिओच्या या प्लानची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर साधारण ३ महिने हा प्लान सुरू राहतो. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळतो.

Comments
Add Comment

Maharashtra School : यंदा संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपासून सुरू होणार शाळा

मुंबई : दरवर्षी कडक उन्हाळ्यामुळे विदर्भात ३० जूनपासून तर राज्यात उर्वरित ठिकाणी १५ जूनपासून शाळा सुरू करण्याची

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे

जमीन मोजणी होणार आता सुपरफास्ट, प्रत्येक जिल्ह्यात खाजगी भूमापकांची नियुक्ती

मुंबई : जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील

IRCTC पूर्ण करणार प्रवाशांची काश्मीर ते गोवा फिरण्याची संधी, जाणून घ्या माहिती

मुंबई : फिरण्याची इच्छा असते, पण वेळ आणि बजेटमुळे अनेकदा प्लॅन पुढे ढकलला जातो. अशा प्रवाशांसाठी Indian Railway Catering and Tourism

एप्रिलमध्ये तब्बल इतके बँक हॉलिडेज, ही सुट्ट्यांची यादी जाहीर

मुंबई : एप्रिल महिन्यात कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर बाहेर गावी जायच्या आधी बँक हॉलिडेज नक्की तपासून

इंधन संकटकाळात भारताची श्रीलंकेला मदत; पंतप्रधान मोदींचे केले आभार व्यक्त

मुंबई : इंधन पुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जात असलेल्या श्रीलंकेच्या मदतीच्या हाकेला भारताने तत्काळ प्रतिसाद