Jio: ३ महिने रिचार्जचे नो टेन्शन, केवळ इतक्या रूपयांचा Jio प्लान

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. यात विविध किंमतीच्या विविध प्लान्सचा समावेश आहे. त्याचे फायदेही वेगवेगळे असतात. अशातच आम्ही तुम्हाला एका स्वस्त प्लानबद्दल सांगत आहोत.


आज आम्ही तुम्हाला ४७९ रूपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि बरेच काही फायदे मिळतात. या प्लानमध्ये केवळ ६ जीबी इंटरनेट डेटा वापरण्यासाठी मिळतो. हा प्लान त्या लोकांसाठी फायदेशीर आहे जे केवळ कॉलिंगसाठी प्लान्स शोधत असतात.



मिळणार अनलिमिटेड कॉलिंग


जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटिडी कॉल दोन्हींचा समावेश आहे.


जिओच्या या प्लानमध्ये ४७९ रूपयांच्या या प्लानमध्ये युजर्सला १००० एसएमएस मिळतील. हे मेसेज कम्युनिकेशनसाठी वापरात येऊ शकतात.


जिओच्या या प्लानची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर साधारण ३ महिने हा प्लान सुरू राहतो. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळतो.

Comments
Add Comment

सोशल मीडियावर महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणे भोवणार

गृहमंत्रालयासोबत समन्वय साधून कठोर कारवाईचे मंत्री आदिती तटकरे यांचे संकेत मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून

कंत्राटदारांकडून वेळेत बस न मिळाल्याने मुंबईत 'बेस्ट'चा तुटवडा

राज्यमंत्र्यांची कबुली; स्क्रॅपिंग पॉलिसीचाही बेस्टला मोठा फटका मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करणार

-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणार मुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र

बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपनीचा तात्पुरता परवाना रद्द..-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : मुंबई व आसपासच्या भागात वाढत असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर

Navi Mumbai : सोसायटीच्या पुनर्विकास बैठकीत राडा; अध्यक्षांच्या मुलाकडून बाहेरील तरुणांच्या मदतीने रहिवाशांना मारहाण

नवी मुंबई : नवीन पनवेल येथे जीर्ण इमारतीच्या पुनर्विकास बैठकीला हिंसक वळण मिळाले. नवीन पनवेल सेक्टर १४ येथील

९ मार्च पासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती..

-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली घोषणा मुंबई : वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा