नामनिर्देशनपत्र दाखल करताना तीनपेक्षा जास्त वाहने नकोत

  7

अलिबाग: निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त वाहनांचा ताफ्यात समावेश नसावा, तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही,असे निवडणूक विभागाकडून कळविण्यात आले आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी लागू केले आहेत.

Comments
Add Comment

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा शिवसेनेत प्रवेश, अहिल्यानगर आणि ठाणे जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

शहापूरमधील उबाठाच्या ७०० कार्यकर्त्यांनी हाती घेतले शिवधनुष्य ठाणे: एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो, हे

संजय शिरसाटांचं ठाकरेंना थेट चॅलेंज : चंद्रहार पाटील यांचा प्रवेश थांबवून दाखवा!

सांगली : मुंबई, कोकणनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची चिन्हं आहेत.

इंडिया आघाडीत फूट? केजरीवाल नाराज आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीआधी विरोधी पक्ष एकत्र येवून इंडिया आघाडीची स्थापना झाली. मात्र २०२४ लोकसभा

सुधाकर बडगुजरांची उद्धव सेनेतून हकालपट्टी

नाशिक : नाशिक शहर जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची उद्धव सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया

धारावी मास्टर प्लॅनबाबत आरोप विरोधकांच्या अज्ञानातून; माजी खासदार राहुल शेवाळे यांची टीका

मुंबई : धारावी पुनर्विकासाच्या मास्टर प्लॅनबाबत सुरू असलेले आरोप हे अपुरी माहिती आणि विरोधकांच्या अज्ञानातून

शरद पवारांचे निष्ठावंत अजित पवारांच्या गटात जाणार! कोण आहे 'हा' नेता?

हिंगोलीतील एक प्रमुख नेता शरद पवारांची साथ सोडणार, हातात घालणार अजित पवारांचे घडयाळ!  हिंगोली: गेल्या काही