Mumbai News : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दोन दिवशी असणार ५ ते १० टक्के पाणीकपात

मुंबई : यंदाच्या पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे काठोकाठ भरली आहेत. मात्र तरीही मुंबईकरांना (Mumbai) पाणी कपातीचा (Watershortage) सामना करावा लागणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वैतरणा जलवाहिनीच्या ९०० मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. महापालिकेने दुरुस्‍ती करण्‍याचे काम सुरु केले असून त्‍यासाठी धरणामधून पाणी वाहून नेणारी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे. यामुळे मुंबई जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाणीपुरवठ्यात घट झाली असल्याने पुढील दोन दिवस मुंबईकरांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात ५ ते १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन देखील बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजपा, शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग

मुंबई (सचिन धानजी): उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व

मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष लोकल

मुंबई  : पश्चिम नौदल कमांड (डब्ल्यूएनसी) नेव्ही हाफ मॅरेथॉननिमित्त मध्य रेल्वेने शनिवारी रात्री विशेष लोकल

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावले समन्स! 'त्या' पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांची हजेरी

मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट