Cabinet Meeting : महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; घेतले 'हे' महत्त्वाचे १९ निर्णय!

जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नेतेमंडळींकडून जय्यत तयारी सुरु आहे. अशातच कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते अशा चर्चा सुरु असताना आज सकाळी महायुती सरकारने (Mahayuti) शेवटची बैठक आयोजित केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. जाणून घ्या कोणते आहेत ते निर्णय.




  • मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्री १२ वाजेपासून अंमलबजावणी.

  • आगरी समाजासाठी महामंडळ

  • समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

  • दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता

  • आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

  • वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

  • राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

  • पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी

  • खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य

  • राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

  • पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

  • किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ

  • अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

  • मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे

  • खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

  • मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा

  • अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट

  • ‘उमेद’साठी अभ्यासगट

  • कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती