Rohit Sharma : ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का! रोहित शर्मा घेणार माघार?

मुंबई : क्रिकेट क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुढील महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र त्या दौऱ्यापूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) धक्कादायक निर्णय घेतला आहे.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पात्र होण्यासाठी २२ नोव्हेंबरपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ही महत्तवाची मालिका असून यामध्ये भारतीय संघ एकूण पाच कसोटी सामने खेळणार आहे. परंतु बॉर्डर-गावसकर चषक मालिकेतील काही सामन्यांमधून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने माघार घेतल्याची माहिती मिळाली आहे.


रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी खेळणार नसल्याचे समोर आले आहे. याबाबत रोहित शर्माने अधिकृपणे कोणतीही घोषणा केली नाही. मात्र बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा तपशील दिला आहे.


दरम्याम, संघ व्यवस्थापनासमोर रोहितच्या जागी भारताचा कर्णधार कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे