IPL मध्ये परत आला हा नियम, धोनीच्या CSKसाठी खुशखबर

  38

मुंबई: आयपीएल २०२५साठी मेगा लिलाव होणार आहे. यासाठी बीसीसीआयने रिटेंशनशी संबंधित नियमांची घोषणा करण्यात आली आहे.


आयपीएल २०२५ साठी होणाऱ्या मेगा लिलावाच्या नियमांमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे. मेगा लिलावासाठी एकूण ८ नवे नियम जाहीर झाले आहे. यातील ७व्या नंबरचा नियम पाहून सीएसके आणि धोनीचे चाहते नक्कीच खुश होतील.


आयपीएलच्या नव्या नियमानुसार जर एखाद्या भारतीय खेळाडूने पाच वर्षांपेक्षा अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नसेल तर त्याला अनकॅप्ड खेळाडू मानले जाईल. हा नियम २००८ पासून २०२१ पर्यंतच्या हंगामापर्यंत होता. त्यानंतर आता पुन्हा हा नियम परत घेण्यात आला आहे. याचा फयदा धोनी आणि सीएसकेच्या संघाला होईल.


चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना वर्ल्डकप २०१९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. यावेळेस आयपीएलचे संघ एकूण ६ खेळाडूंना रिटेन करू शकतात. यात संघ अधिकाधिक ५ कॅप्ड आणि अधिकाधिक २ अनकॅप्ड खेळाडू असू शकतात.


Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र