IPL मध्ये परत आला हा नियम, धोनीच्या CSKसाठी खुशखबर

मुंबई: आयपीएल २०२५साठी मेगा लिलाव होणार आहे. यासाठी बीसीसीआयने रिटेंशनशी संबंधित नियमांची घोषणा करण्यात आली आहे.


आयपीएल २०२५ साठी होणाऱ्या मेगा लिलावाच्या नियमांमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे. मेगा लिलावासाठी एकूण ८ नवे नियम जाहीर झाले आहे. यातील ७व्या नंबरचा नियम पाहून सीएसके आणि धोनीचे चाहते नक्कीच खुश होतील.


आयपीएलच्या नव्या नियमानुसार जर एखाद्या भारतीय खेळाडूने पाच वर्षांपेक्षा अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नसेल तर त्याला अनकॅप्ड खेळाडू मानले जाईल. हा नियम २००८ पासून २०२१ पर्यंतच्या हंगामापर्यंत होता. त्यानंतर आता पुन्हा हा नियम परत घेण्यात आला आहे. याचा फयदा धोनी आणि सीएसकेच्या संघाला होईल.


चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना वर्ल्डकप २०१९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. यावेळेस आयपीएलचे संघ एकूण ६ खेळाडूंना रिटेन करू शकतात. यात संघ अधिकाधिक ५ कॅप्ड आणि अधिकाधिक २ अनकॅप्ड खेळाडू असू शकतात.


Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी