७ दिवसानंतर सुरू होतेय शारदीय नवरात्री, ९ दिवस करू नका या चुका

मुंबई: यावेळेस शारदीय नवरात्री ३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. याचे समापन १२ ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी होईल. यावेळेस यावेळेस दुर्गा माता पालखीमधून येत आहेत. भक्त नवरात्रीत दुर्गा मातेच्या नावाचे व्रत ठेवतात.


ज्योतिषांच्या मते, शारदीय नवरात्रीमध्ये काही चुकांपासून दूर राहिले पाहिजे. जर तुम्ही नवरात्रीत दुर्गा मातेची उपासना करायची असेल तर घराची चांगल्या पद्धतीने सफाई करा. तसेच घरातील मंदिरही साफ करा. घरात कोणत्याही प्रकारची घाण असता कामा नये.


शारदीय नवरात्रीच्या आधी घरी अनुपयोगी वस्तू जसे खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू हटवा, या सर्वांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.


याशिवाय घरातील मंदिरामध्ये माता दुर्गेचे छोटे चित्र अथवा फोटो ठेवा. याचा आकार तुमच्या अंगठ्याएवढा असावा.

नवरात्रीत दुर्गा मातेची पुजा करत असल्यास तामसी भोजनपासून दूर राहा. यामुळे ९ दिवस सात्विक भोजन करा.

दुर्गा मातेच्या पुजनाआधी नेहमी स्नान करून मंदिरात प्रवेश करा आणि स्वच्छ वस्त्र धारण करा.

याशिवाय दुर्गा मातेला अपवित्र भोग अर्पण करा. तर स्वच्छतेने बनवलेले नैवेद्य दुर्गा मातेला अर्पण करा.

जर तुम्ही नवरात्रीत अखंड ज्योती पेटवत असाल तर संपूर्ण ९ दिवस अखंड ज्योती लावा. तो विझला नाही पाहिजे.

 
Comments
Add Comment

Gadchoroli News: जिल्हाप्रमुख पद गेल्याचा संताप; गडचिरोलीतील शिवसेना (उबाठा) कार्यालयात तोडफोड, एसी-पंख्यांसह साहित्य नेल्याचा आरोप

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये (Gadchoroli) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Kalyan Accident : पत्नीला माहेरी सोडून परतताना काळाचा घाला! घरापासून काही अंतरावर रील स्टार प्रेम भाटीचा अपघाती मृत्यू

Kalyan Accident : कल्याण : कल्याण (Kalyan) शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नीला माहेरी

BMC : नाना शंकरशेठ यांच्या स्मारक उभारणीची प्रतीक्षा संपली, महापालिका स्वनिधीतून उभारणार स्मारक

बांधकामासाठी कंत्राटदाराची अखेर निवड मुंबई (सचिन धानजी) : आधुनिक मुंबईचे शिल्पकार, शिक्षणप्रेमी आणि समाजसुधारक

BMC : नालेसफाईचे काम १०० टक्के तर मग गाळ आणि कचऱ्याचे तुडुंब नाले भरलेले कसे?

मनसेचे महापालिका गटनेते यशवंत किल्लेदार यांचा सवाल मुंबई (विशेष प्रतिनिधी): सत्ताधारी आणि प्रशासन कितीही ओरडून

Ind Vs Pak Womens T-20 World Cup : भारतीय संघाला सलामीच्या लढतीत पाकिस्तानचे आव्हान; संघात मोठे बदल होण्याची शक्यता

बर्मिंगहॅम : भारतीय महिला संघ रविवारी(१४ जून)आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. गट

Shubham Gill & Sheryas Iyer : शिखर धवनचा विक्रम धोक्यात! शुभमन गिल-श्रेयस अय्यरसमोर इतिहास रचण्याची संधी

धर्मशाला: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील वनडे मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल आणि स्टार फलंदाज श्रेयस