Jioच्या या प्लान्सने महिन्याभराचे रिचार्जचे टेन्शन जाईल संपून

मुंबई: या वर्षी जुलै महिन्यात भारताच्या तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी आपापल्या रिचार्ज प्लान्समध्ये वाढ केली होती. या तीन कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोनआयडिया यांच्या नावाचा समावेश आहे. या तीन कंपन्यांनी आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही पद्धतीच्या प्लान्सच्या किंमतीत वाढ केली.

रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केल्यानंतर अनेक युजर्सला आजपर्यंत हे समजलेले नाही की स्वस्त प्लान्स किती रूपयांचे आहे. यात आम्ही तुम्हाला जिओच्या स्वस्त प्लान्सबद्दल सांगत आहोत. यामुळे महिन्याभराचे टेन्शन कमी होईल.

१८९ रूपयांचा प्लान


हा प्लान आधी १५५ रूपयांचा होता मात्र याची किंमत १८९ रूपये झाली आहे. या प्लानच्या सुविधा

डेटा: २जीबी डेटा
व्हॉईस कॉलिंग: अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स
SMS: अनलिमिटेड SMS
व्हॅलिडिटी: २८ दिवस

२४९ रूपयांचा प्लान


हा प्लान आधी २०९ रूपयांचा होता. याची किंमत आता २४९ रूपये झाली आहे. यातील सुविधा

डेटा: १ जीबी प्रतिदिन
व्हॉईस कॉलिंग: अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स
SMS: अनलिमिटेड SMS
व्हॅलिडिटी: २८ दिवस

२९९ रूपयांचा प्लान


हा प्लान आधी २३९ रूपयांचा होता मात्र आता याची किंमत २९९ रूपये झाली आहे. या प्लानमधील सुविधा

डेटा: १.५ जीबी प्रतिदिन
व्हॉईस कॉलिंग: अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स
SMS: अनलिमिटेड SMS
व्हॅलिडिटी: २८ दिवस

हे सध्याच्या घडीला जिओचे सगळ्यात कमी रिचार्जवाले प्लान्स आहेत. यांची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. जर तुम्ही फोनसाठी २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लान शोधत आहोत तर तुम्हाला कमीत कमी १८९ रूपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान खरेदी करावा लागेल.
Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक