Jioच्या या प्लान्सने महिन्याभराचे रिचार्जचे टेन्शन जाईल संपून

  298

मुंबई: या वर्षी जुलै महिन्यात भारताच्या तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी आपापल्या रिचार्ज प्लान्समध्ये वाढ केली होती. या तीन कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोनआयडिया यांच्या नावाचा समावेश आहे. या तीन कंपन्यांनी आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही पद्धतीच्या प्लान्सच्या किंमतीत वाढ केली.

रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केल्यानंतर अनेक युजर्सला आजपर्यंत हे समजलेले नाही की स्वस्त प्लान्स किती रूपयांचे आहे. यात आम्ही तुम्हाला जिओच्या स्वस्त प्लान्सबद्दल सांगत आहोत. यामुळे महिन्याभराचे टेन्शन कमी होईल.

१८९ रूपयांचा प्लान


हा प्लान आधी १५५ रूपयांचा होता मात्र याची किंमत १८९ रूपये झाली आहे. या प्लानच्या सुविधा

डेटा: २जीबी डेटा
व्हॉईस कॉलिंग: अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स
SMS: अनलिमिटेड SMS
व्हॅलिडिटी: २८ दिवस

२४९ रूपयांचा प्लान


हा प्लान आधी २०९ रूपयांचा होता. याची किंमत आता २४९ रूपये झाली आहे. यातील सुविधा

डेटा: १ जीबी प्रतिदिन
व्हॉईस कॉलिंग: अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स
SMS: अनलिमिटेड SMS
व्हॅलिडिटी: २८ दिवस

२९९ रूपयांचा प्लान


हा प्लान आधी २३९ रूपयांचा होता मात्र आता याची किंमत २९९ रूपये झाली आहे. या प्लानमधील सुविधा

डेटा: १.५ जीबी प्रतिदिन
व्हॉईस कॉलिंग: अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स
SMS: अनलिमिटेड SMS
व्हॅलिडिटी: २८ दिवस

हे सध्याच्या घडीला जिओचे सगळ्यात कमी रिचार्जवाले प्लान्स आहेत. यांची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. जर तुम्ही फोनसाठी २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लान शोधत आहोत तर तुम्हाला कमीत कमी १८९ रूपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान खरेदी करावा लागेल.
Comments
Add Comment

Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सोडवणार

मुंबई : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या आणि युनियनशी चर्चा करुन तोडगा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा

रक्षाबंधनाच्या दिवशीही सुविधा मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब

पाणंद रस्त्यांना अडथळा आणाल तर...

मुंबई : राज्यातील शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एक समग्र आणि ठोस योजना सप्टेंबर महिन्याच्या

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी चांगला प्रतिसाद

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची ५ हजार २८५ घरे आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी आतापर्यंत ४० हजार ८२३ अर्ज दाखल झाले

पहिलीपासून विद्यार्थ्यांना एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा,