Airtel युजर्ससाठी खुशखबर, लाँच झाले ३ स्वस्त डेटा प्लान्स

मुंबई: एअरटेलने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी ३ नवे प्लान्स लाँच केले आहेत. हे तीनही प्लान्स डेटा वाऊचर्स प्लान्स आहेत. या प्लान्समध्ये तुम्हाला डेटा बेनेफिट्स मिळतील. हे डेटा अॅडऑन प्लान्स नाहीत कारण या तीन नव्या डेटा वाऊचर प्लान्ससोबत तुम्हाला व्हॅलिडिटीही मिळेल. जाणून घ्या एअरटेलच्या तीन नव्या प्लान्सबद्दल...


एअरटेलने हे तीनही प्लान्स १६१ रूपये, १८१ रूपये आणि ३५१ रूपयांचे आहेत. या तीन प्लान्ससोबत युजर्सला ३० दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. या प्लानमध्ये युजर्सला फ्री एसएमएस अथवा कॉलिंगशी संबंधित कोणतीही सुविधा मिळत नाहीत.



एअरटेल १६१ रूपयांचा प्लान


एअरटेलद्वारे लाँच केलेल्या नव्या डेटा वाऊचर्स प्लान्सच्या लिस्टमध्ये पहिल्या एअरटेलचा हा प्लान आहे. याची किंमत १६१ रूपये आहे. या प्लानसोबत तुम्हाला १२ जीबी डेटा मिळेल. याची व्हॅलिडिटी ३० दिवसांची असेल.



एअरटेल १८१ रूपयांचा प्लान


एअरटेलकडून लाँच करण्यात आलेल्या नव्या डेटा वाऊचर्स प्लान्सच्या यादीत दुसऱ्या स्थानावर हा प्लान आहे. याची किंमत १८१ रूपये आहे. या प्लानसोबत १५ जीबी डेटा मिळेल. याची व्हॅलिडिटी ३० दिवसांची असेल.



एअरटेल ३६१ रूपयांचा प्लान


एअरटेलकडून लाँच केल्या गेलेल्या डेटा वाऊचर्स प्लान्सच्या यादीत तिसऱ्या स्थानावर हा प्लान आहे. याची किंमत ३६१ रूपये आहे. या प्लानसोबत ५० जीबी डेटा मिळेल. याची व्हॅलिडिटी ३० दिवसांची असेल.

Comments
Add Comment

महानगरपालिका निवडणूक; आरटीओ मुंबई (मध्य) कार्यालय १४ आणि १५ जानेवारीला बंद

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई

Prasad Lad : "नारायण राणे कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत, ते आमची ऊर्जा!" प्रसाद लाड यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर त्यांचे निकटवर्तीय आणि भाजप

Tata Hospital Bomb Threat : परळच्या टाटा रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; रुग्णालय परिसर रिकामा

बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल मुंबई : मुंबईतील परळ भागात असलेल्या जगप्रसिद्ध टाटा मेमोरियल

राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात? मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता

गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई

मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे

आश्रमशाळेतील शिक्षकांनाही टीईटी बंधनकारक

आदिवासी विभागाकडून शासन निर्णय जारी दोन वर्षांत उत्तीर्ण न झाल्यास सेवासमाप्ती मुंबई : राज्यातील शाळांतील