तुम्ही Vodafone युजर्स आहात का? ही बातमी तुमच्यासाठी

मुंबई: Vodafoneने युजर्सला मोठा झटका दिला आहे. कंपनीने आपल्या दोन मोठ्या प्लान्सची व्हॅलिडिटी कमी केली आहे. कंपनीने ज्या प्लान्सची व्हॅलिडिट कमी केली आहे यात ६६६ आणि ४७९ रूपयांचे प्लान्स सामील आहेत. व्होडाफोनकडून जुलै २०२४मध्ये प्लान्सची व्हॅलिडिटी कमी केली होती. कंपनीने आता पुन्हा असा निर्णय घेतला आहे. प्लान्सची व्हॅलिडिटी कमी केल्याने युजर्सला मोठा झटका बसू शकतो.


Vodafone Ideaच्या ४७९ रूपयांच्या प्लानमध्ये युज४सला ५६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. मात्र आता युजर्सला केवळ ४८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तर युजर्सला आता या प्लानमध्ये १ जीबी डेटा दररोज मिळणार आहे. या प्लानअंतर्गत युजर्सला १०० एसएमएस दिवसाला मिळतील.



६६६ रूपयांच्या प्लानची व्हॅलिडिी


वोडाफोनकडून ६६६ रूपयांच्या प्लानची व्हॅलिडिटीही कमी करण्यात आली आहे. या प्लानची व्हॅलिडिटी कमी करून ६४ दिवस करण्यात आली आहे. आधी हा प्लान ७७ दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत होता. दरम्यान, खास बाब म्हणजे युजर्सला या प्लानचे सर्व फायदे आहे तितकेच मिळणार आहेत. यात युजर्सला १.५ जीबीपर्यंत डेटा दिला जाईल.

Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना