IPL 2025: गंभीर की पॉटिंग, कोण आहे आयपीएलमधील सर्वात महागडा प्रशिक्षक?किती मिळतो पगार

मुंबई: पंजाब किंग्सने रिकी पाँटिंगला मुख्य प्रशिक्षकपदी निवडले आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंसह प्रशिक्षकांनाही जबरदस्त सॅलरी मिळते. पाँटिंगला दिल्लीकडून ३.५ कोटी मिळत होते. दरम्यान, पाँटिंगला यावेळेस अधिक पगार मिळू शकतो.


आयपीएलमधील सर्वात महागड्या प्रशिक्षकाबद्दल बोलायचे झाल्यास तो गौतम गंभीर ठरू शकतो. एका रिपोर्टनुसार गंभीरला केकेआरकडून २५ कोटी रूपये मइळतात. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


गंभीर कोलकाताशी गेल्याच हंगामात सामील झाला आहे. त्याआधी तो लखनऊ सुपर जायंटसोबत होता. गंभीरच्या मार्गदर्शनाआधी लखनऊची दमदार कामगिरी झाली होती. त्यानंतर कोलकाताने चॅम्पियनशिपचा खिताब मिळवला होता.


रिपोर्ट्सनुसार मुंबई इंडियन्सच्या मार्क बाऊचरला २.३ कोटी रूपये सॅलरी मिळते. ते बऱ्याच काळापासू संघासोबत आहेत.


चेन्नई सुपर किंग्सचे प्रमुख प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगला ३.५ कोटी रूपये मिळतात. फ्लेमिंग सीएसकेसोबत दीर्घकाळापासून आहेत.


अँडी फ्लावरबाबत बोलायचे झाल्यास त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ३.२ कोटी रूपये मिळतात.

Comments
Add Comment

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या