बाप्पाच्या विसर्जनला गेलेल्या २ तरुणांचा बुडून मृत्यू

नाशिक : संपूर्ण राज्यात गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच नाशिक मधुन एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. येथे विसर्जनाला गालबोट लागले असून नदीपात्रात बुडून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


दोन युवक सायंकाळी मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेले होते. यावेळी वालदेवी नदी पात्रात खोल खड्ड्यात पडल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओंकार गाडे व स्वयंम मोरे अशी या दोन मृत युवकांची नावे आहेत.


या दोघांना वाचवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात आले. मात्र अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी पोहचण्याआधीच दोघांचाही मृत्यू झाला होता. तब्बल एक तास प्रयत्न केल्यानंतर अग्निशमन दलाने दोघांचेही मृतदेह नदीतून बाहेर काढले.

Comments
Add Comment

RIIL Q2 Results: रिलायन्स इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड तिमाही निकाल जाहीर कंपनीच्या नफ्यात घसरण

प्रतिनिधी:रिलायन्स इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (RIIL) कॅपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला

भारती एअरटेलने ‘एअरटेल क्लाउड' साठी आयबीएमसोबत धोरणात्मक भागीदारी

नवी दिल्ली:भारती एअरटेलने त्यांच्या नुकत्याच सुरू केलेल्या एअरटेल क्लाउडला सक्षम करण्यासाठी आयबीएमसोबत

विरारमध्ये १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या; प्रियकराच्या ब्लॅकमेलिंग आणि छळामुळे उचलले टोकाचे पाऊल

विरार: विरार परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने राहत्या इमारतीच्या चौथ्या

'आशा' सेविकेच्या संघर्षाची कथा लवकरच पडद्यावर! रिंकूचा आगामी चित्रपट डिसेंबरमध्ये येणार भेटीला

मुंबई: ‘सैराट’ मधील ‘आर्ची’ या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करणारी रिंकू राजगुरू पुन्हा एकदा नव्या

महापालिकेच्या ३० निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारमय, आयुक्तांच्या हृदयाला कधी फुटणार पाझर...

मुंबई, खास प्रतिनिधी : मुंबई महापालिकेच्या तब्बल ३० हून अधिक सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना आज सेवा निवृत्तीच्या

चंद्रावर स्वारी... भारत २०४० चंद्रावर पाठविणार मानव!

रांची  :भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी घोषणा केली की भारताचे उद्दिष्ट २०४०