Jioचा खास प्लान, ८९५ रूपयांमध्ये मिळणार ११ महिन्यांची व्हॅलिडिटी

  593

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्ज प्लान्स मिळतात. कंपनी काही खास प्लान्स ऑफर करत असते जे स्पेशल युजर्ससाठी असतात. असाच एक प्लान ८९५ रूपयांचा असतो. यात तुम्हाला कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि अनेक फायदे लाँग टर्मसाठी मिळतात.


या प्लानमध्ये तुम्हाला ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. कंपनी २८ दिवसांच्या १२ सायकलची व्हॅलिडिटी ऑफर करते. म्हणजेच तुम्हाला ११ महिन्यांपेक्षा अधिक व्हॅलिडिटी मिळते.


हा प्लान २४ जीबी डेटासोबत येतो. डेटा संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी मिळेल. कंपनी दरदिवशी २८ दिवसांसाठी तुम्हाला २ जीबी डेटा ऑफर करणार आहे.



अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग


या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते. कंपनी २८ दिवसांसाठी ५० एसएमएस मिळतात. तुम्हाला २८ दिवसांसाठी हे एसएमएस मिळतात. यात तुम्हाला अतिरिक्त फायदेही मिळतात. कंपनी जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊडचा अॅक्सेस देत आहे.


या प्लानमध्ये तुम्हाला या प्लॅटफॉर्मचा प्रिमियम अॅक्सेस मिळत नाही. हा प्लान जिओ फोन युजर्ससाठी आहे.


जर तुम्ही एक सामान्य जिओ युजर्स आहात तर या प्लानचा फायदा नाही उचलू शकत. त्या स्थितीत तुम्हाला १८९९ रूपये खर्च करावे लागतील.

Comments
Add Comment

Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सोडवणार

मुंबई : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या आणि युनियनशी चर्चा करुन तोडगा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा

रक्षाबंधनाच्या दिवशीही सुविधा मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब

पाणंद रस्त्यांना अडथळा आणाल तर...

मुंबई : राज्यातील शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एक समग्र आणि ठोस योजना सप्टेंबर महिन्याच्या

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी चांगला प्रतिसाद

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची ५ हजार २८५ घरे आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी आतापर्यंत ४० हजार ८२३ अर्ज दाखल झाले

पहिलीपासून विद्यार्थ्यांना एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा,