Jio Recharge: ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा हा स्वस्त प्लान तुम्हाला माहीत आहे का?

  1022

मुंबई: जर तुम्ही रिलायन्स जिओच्या प्रीपेड सिमचा वापर करत आहात आणि ३ महिन्यांचा म्हणजेच ८४ दिवसांचा प्लान शोधत आहात तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगत आहोत. १००० रूपयांपेक्षा कमी किंमतीतील ८४ दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या प्रीपेड प्लान्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. यातील एका प्लानमध्ये तुम्हाला Disney Plus Hotstarचे फ्री सबस्क्रिप्शन मिळेल.



Reliance Jio Rs 479 Plan


रिलायन्स जिओच्या ४७९ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या व्हॅलिडिटीसह युजर्सला १००० एसएमएस, एकूण मिळून ६ जीबी डेटा आणि डेटा लिमिट संपल्यानंतर ६४केबीपीएसच्या स्पीडने डेटाची सुविधा मिळते. या शिवाय या प्लानमध्ये अनेक जिओ अॅप्स सारखे JioTV, JioCinema आणि JioCloud चीही सुविधा मिळते.



Reliance Jio Rs 799 Plan


या यादीत जिओचा दुसरा प्लान ७९९ रूपयांचा आहे. या प्लानमध्ये युजर्सला ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह दररोज १००० एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय या प्लानसोबत युजर्सला JioTV, JioCinema आणि JioCloud चा अॅक्सेस मिळतो.

Comments
Add Comment

Snakes Smuggling: मुंबई विमानतळावर बँकॉकच्या फ्लायरमधून १६ जिवंत साप जप्त, युवकाला अटक

सामान तपासणीदरम्यान कापसाच्या पिशव्यांमध्ये साप आढळले मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबई: गुजरातमधील जुनागड येथील गिरनार पर्वताच्या पाचव्या भागात श्री दत्तात्रेय भगवान यांचे तपश्चर्या स्थान

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने