महिनाभर Active राहील सिम, हा आहे Airtelचा सर्वात स्वस्त रिचार्ज

मुंबई: खाजगी टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्लान्स आणत असते. देशात नुकतेच प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किंमतीत वाढ केली यानंतर लोकांनी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे पावले वळवली.


दरम्यान, सिम कार्ड एका महिन्यापेक्षा जास्त ठेवले तर आपले सिम कार्ड बंद होते. अशातच सिमवर आऊटगोईंग कॉलसोबत इनकमिंग कॉलही येत नाही. आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत.



स्वस्त रिचार्ज प्लान


लोक सिम अॅक्टिव्ह करण्यासाठी कमी डेटाचा प्लान निवडतात. या प्लानमध्ये युजर्सला कमी डेटा मिळतो मात्र त्यांची व्हॅलिडिटी वाढते. तुमच्या माहितीसाठी एअरटेलचा १९९ रूपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान मिळतो.



१९९ रूपयांचा प्लान


Airtel च्या या प्लानची व्हॅलिडिटी २८ दिवसांची असते. या प्लानमध्ये युजर्सला २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसारखे फायदे मिळतात.



एअरटेलचा ५६ दिवसांचा प्लान


एअरटेलचा ५६ दिवसांचा खूप प्रसिद्ध आहे. आधी या रिचार्ज प्लानची किंमत ४७९ रूपये होती. आता कंपनीने प्लानची किंमत वाढवून ५७९ रूपये केली आहे. या प्लानमध्ये युजर्सा ५६ दिवसांपर्यंत १.५ जीबी डेटा मिळतो.याशिवाय या प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात. इतकंच नव्हे तर या प्लानमध्ये लोकांना अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा मिळते.

Comments
Add Comment

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या