Diamond League Final: नीरज चोप्राच्या निशाण्यावर आज '९०पारचे' लक्ष्य

  86

मुंबई: डायमंड लीग फायनलमध्ये भारताला वर्ल्ड चॅम्पियन आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राकडून अपेक्षा असतील. शनिवारी रात्री उशिरा त्याचा सामना रंगणार आहे. नीरजचे यावेळी ९० पार भाला फेकण्याचे लक्ष्य असेल.



नीरज पार करू शकेल ९०चा आकडा


नीरज चोप्राचा सर्वोत्कृष्ट थ्रो ८९.९४ मीटरचा आहे. हा थ्रो त्याने ३० जून २०२२ला स्वीडनमध्ये स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये केला होता. यापेक्षा जास्त लांब थ्रो नीरज चोप्राला अद्याप करता आलेला नाही. अशातच नीरचचे लक्ष्य ९०पार असेल.



अविनाश साबळेची निराशा


नॅशनल रेकॉर्ड होल्डर अविनाश साबळेने डायमंड लीग फायनलमध्ये कमी वेळेसह नववे स्थान मिळवले. ब्रुसेल्समध्ये ३००० मीटर स्टीपलचेजमध्ये शुक्रवारी ३० वर्षीय साबळेने डेब्यू डायमंड लीग फायनलमध्ये १० खेळाडूंमध्ये ८ मिनिटे आणि १७.०९ सेकंदाचा वेळ घेत नववे स्थान मिळवले.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र