परिवर्तिनी एकादशीनंतर सुरू होणार या ४ राशींचे अच्छे दिन

मुंबई: आज भाद्रपद महिन्यातील परिवर्तिनी एकादशीचे व्रत आहे. या दिवशी भगवान विष्णूंजी पुजा केली जाते. हिंदू पंचागानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला परिवर्तिनी एकादशी साजरी केली जाते.


ज्योतिषचार्यांच्या मते परिवर्तिनी एकादशी खूप खास मानली जाते कारण या दिवशी श्रीहरी विष्णू योगनिद्रेदरम्यान आपली कूस बदलतात. यामुळेच याला परिवर्तिनी एकादशी म्हणतात. ४ महिन्यांच्या योगनिद्रेदरम्यान भगवान विष्णू यांनी एकदा कूस बदलल्यानंतर काही राशींचे अच्छे दिन सुरू होतील.


मेष - मेष राशीच्या लोकांवर पैशांचा पाऊस होईल. जीवनात आनंदी आनंद येईल. श्रीहरिच्या कृपेने चांगला काळ सुरू होत आहे. भाग्याची साथ लाभेल.


कर्क - कर्क राशीच्या लोकांना बिझनेसमध्ये प्रगती मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत होईल. ही वेळ पैसे कमावण्यासाठी चांगली मानली जात आहे. कोणत्याही नव्या कार्याची सुरूवात करू शकता.


तूळ- तूळ राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे पद मिळू शकते. गुंतवणुकीसाठी ही चांगली वेळ आहे. परिवर्तिनी एकदशीमुळे तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील.


वृश्चिक - वृ्श्चिक राशीच्या लोकांना अनेक कामांत यश मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. दाम्पत्य जीवनात आनंद येईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला वेळ आहे.

Comments
Add Comment

IND vs AUS: ३३० धावा करूनही भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ३ गडी राखून पराभव, कर्णधार एलिसा हीलीचे विक्रमी शतक

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील एका अत्यंत रोमहर्षक आणि हाय-स्कोअरिंग सामन्यात, भारतीय महिला

समुद्रकिनारी रोमान्स : हार्दिक आणि माहिकाची प्रेमकहाणी उलगडली!

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने आपला ३२ वा वाढदिवस एक विशेष अंदाजात साजरा केला. आपल्या नव्या

रोज सकाळी भिजवलेले खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे!

मुंबई : ड्राय फ्रुट्स म्हणजेच सुकामेवा हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. त्यामध्ये खजूर हे एक

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी

पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या: कारणे आणि उपाय

मुंबई : पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण खूपच वाढत आहे. विशेषतः ३०-३५ वर्षांनंतर अनेक पुरुषांच्या केसांची

IND vs AUS : स्मृती-प्रतिकाच्या शानदार अर्धशतकांमुळे भारताचे ऑस्ट्रेलियासमोर ३३१ धावांचे विशाल लक्ष्य!

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील १३व्या सामन्यात भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियासमोर