या नंबरवरून येणाऱ्या calls पासून रहा सावध! Reliance jioने ग्राहकांना दिला इशारा

  1412

मुंबई: टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक इशारा दिला आहे. कंपनीने युजर्सना +92 नंबरवरून येणाऱ्या कॉल्स आणि मेसेजेसपासून सावध राहण्यास सांगितले आहे. देशात सातत्याने वाढत्या घोटाळ्यादरम्यान कंपनीने लोकांना सतर्क केले आहे की अशा कॉल्सपासून सावध राहा नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते.



काय दिलाय इशारा


कंपनीने युजर्सला पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले की, +92 अथवा अन्य स्त्रोतांकडून पोलीस अधिकारी बनून आलेले कॉल्स अथवा मेसेजेसपासून सावध राहा. सायबर गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यासाठी १९३०वर कॉल करा अथवा cybercrime.gov.in वर रिपोर्ट करा. येथे गुन्हेगार स्वत:ला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत फसवणूक करतात. या पद्धतीने ते धोका देण्याचा प्रयत्न करतात.



फसवणुकीपासून वाचण्यासाठी करा हे उपाय


जर तुम्हाला कुठून कॉल येत असेल आणि ती व्यक्ती स्वत:ला पोलीस अधिकारी सांगत असेल तर त्या अधिकाऱ्याचा बॅज नंबर, विभागाचे नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर मागा. यानंतर या माहितीची फेरतपासणी करा.


याशिवाय तुमचे सामाजिक सुरक्षा नंबर, बँक खात्याची माहिती अथवा क्रेडिट कार्ड विवरण सारखी माहिती कोणालाही फोनवरून देऊ नका.


जर तुम्हाला एखाद्या कॉलबद्दल संशय असेल तर कॉल कट करा अथवा सरळ पोलीस विभागाशी संपर्क करा.

Comments
Add Comment

Snakes Smuggling: मुंबई विमानतळावर बँकॉकच्या फ्लायरमधून १६ जिवंत साप जप्त, युवकाला अटक

सामान तपासणीदरम्यान कापसाच्या पिशव्यांमध्ये साप आढळले मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबई: गुजरातमधील जुनागड येथील गिरनार पर्वताच्या पाचव्या भागात श्री दत्तात्रेय भगवान यांचे तपश्चर्या स्थान

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने