सोलापूर : ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील जल जीवन मिशनच्या कामांची बिले येत्या आठ दिवसांत न मिळाल्यास २० सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा ग्रामीण पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी दिला आहे.संघटनेची बैठक होऊन हा सामूहिक रित्या निर्णय घेण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात एक हजार पाणी पुरवठ्याची कामे सुरू असून बिले मात्र वेळेवर येत नाहीत, येत्या आठ दिवसांत बिले न मिळाल्यास आणि आमच्या अडचणी सोडवल्या नाही तर २० सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा राठोड यांनी दिला.मुदतवाढ देताना विना दंड मुदतवाढ द्या, जादा दाराच्या निविदांना प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर द्या, जलजीवन मिशनच्या कामांना नैसर्गिक वाळू वापरा अशी अट असताना वाळू उपलब्ध होत नाही, कामे पूर्ण होऊनही सुरक्षा रक्कम अजूनही अदा करण्यात आली नाही अशा अनेक मागण्या संघटनेच्या आहेत.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…