गणेश चतुर्थीला चुकूनही करू नका या चुका, नाहीतर बाप्पा होतील नाराज

  84

मुंबई:हिंदू धर्मात गणेश चतुर्थीचे खास महत्त्व असते. हा सण अतिशय धामधुमीत साजरा केला जातो. तसेच बाप्पाचे जोरदार स्वागत केले जाते.


१० दिवसांच्या या महोत्सवाची सुरूवात गणेश चतुर्थीच्या दिवसापासून होते. या वेळेस गणेश चतुर्थी ७ सप्टेंबरला साजरी केली जात आहे. तर १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.


ज्योतिषाचार्यांच्या मते गणेश चतुर्थीच्या दिवशी काही चुका करण्यापासून सावध राहिले पाहिजे.


गणेश चतुर्थीला चंद्र दर्शन करू नये.


गणपतीच्या पुजेदरम्यान तुळशीची पाने चढवू नयेत. असे मानले जाते की तुळशीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. भगवान गणेशांनी नाराज होत तिला श्राप दिला होता.


गणेश चतुर्थीच्या पुजेदरम्यान कोणत्याही व्यक्तीने काळ्या अथवा निळ्या रंगाची वस्त्रे परिधान करू नयेत. या दिवशी लाल आणि पिवळ्या रंगाची वस्त्रे धारण करावीत.


दरवर्षी गणपतीच्या पुजेदरम्यान नव्या मूर्तीचा वापर करावा. जुनी मूर्ती विसर्जित करावी. सोबतच घरात गणपतीच्या दोन मूर्तीही ठेवू नयेत. 

Comments
Add Comment

विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद घेत 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'ची पहिली झलक प्रदर्शित

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत, तेही एका

Israel-Hamas: इस्रायली सैन्याचे गाझावर हवाई हल्ले! संघर्ष पुन्हा पेटला

हमासच्या नौदल कमांडरसह तीन सैनिक ठार इस्रायल सैन्याने (आयडीएफ)  पुन्हा गाझा येथे हवाई हल्ला करत हमासच्या नौदल

कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे,

हृदयद्रावक घटना: व्यायामादरम्यान 15 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या प्रवीण धायगुडे (वय १५)

'माऊली माऊली'... आषाढी एकादशीच्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुखने दिल्या शुभेच्छा

मुंबई: दरवर्षी होणारी पंढरीची वारी यंदाही उत्साहात सुरु आहे. आज आषाढी एकादशी असून लाखो वारकरी पायी पंढरपूरात

अंत्यसंस्काराची तयारी; तो चक्क जिवंत परतला घरी आणि एका क्षणात वातावरण बदलले

जळगाव : रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला आणि नातेवाइकांनी ओळख पटवत त्याचे शवविच्छेदनही करून घेतले. घरी तिरडी आणली