तुमच्या घराला स्वर्ग बनवतात पत्नीच्या या ३ सवयी

मुंबई: आचार्य चाणक्य यांच्या मते महिलांच्या काही सवयी घर आणि पतीला आयुष्यात नेहमी आनंदी ठेवतात. त्यांच्या मते ज्या घरात महिलांना या सवयी असतात तेथे नेहमीच सुख-शांती असते.


अशा घरांमध्ये राहणारे लोक नेहमीच प्रगती करतात. घरात कधीही नकारात्मक वातावरण राहत नाही.


आचार्य चाणक्य यांच्यानुसार स्त्रीने कधीही क्रोधी स्वभावाचे असता कामा नये. क्रोधामुळे संकटे अधिक वाढतात.


आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या घरातील स्त्री क्रोधी स्वभावाची नसते तिथे वातावरण नेहमी सकारात्मक राहते.


ज्या महिलेकडे समाधानी वृत्ती असते ती घराला नेहमी स्वर्गासारखी बनवते.


आचार्य चाणक्य म्हणतात की मनाने समाधानी असणाऱ्या महिला नेहमी आपल्या पतीला प्रत्येक सुख:दुखात साथ देतात.


आचार्य चाणक्य यांच्या मते जी महिला धार्मिक विचारांना मानते त्यांचे घर नेहमी आनंदाने भरलेले असते. धार्मिक विचारांच्या महिला घराला स्वर्गासमान बनवतात. देवाची कृपा नेहमीच त्यांच्यावर राहते.

Comments
Add Comment

ठाण्यात २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

ठाणे: 'ठाणे महानगरपालिकेने' (TMC) जाहीर केले आहे की, ठाणे शहराच्या काही भागांमध्ये २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

आणखी एका मेट्रो स्थानकाचे नामकरण : ‘अथर्व युनिव्हर्सिटी – वळणई मीठ चौकी’

मुंबई : उत्तर मुंबईतील कांदिवली मालाड दरम्यानच्या वळणई - मीठ चौकी मेट्रो स्थानकाचे औपचारिक नामकरण “अथर्व

टाटा मोटर्सच्या युजर्ससाठी मोठी बातमी: EV Ecosystem सक्षम करण्यासाठी टाटा मोटर्सचा मोठा निर्णय

आता इलेक्ट्रिक एससीव्हीसाठी (SCVs) २५००० पब्लिक चार्जर्स उपलब्‍ध १२ महिन्‍यांमध्‍ये २५,००० आणखी चार्ज पॉइण्‍ट्स

World Athletics Championships 2025 : नीरज चोप्रा अजिंक्यपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार

टोकियो : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा आपले विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशानेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स

मुंबईत मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईत मागील काही दिवसांपासून साथीच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ होत असून मलेरियाच्या

मोदींच्या वाढदिवशी ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना मिळणार गिफ्ट

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा नवी दिल्ली : पंत