मुरुड : मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील संदीप भालचंद्र चिरायू यांची भाजपाच्या मुरुड तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
भारतीय जनता पार्टीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तालुका अध्यक्ष शैलेश काते यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे कि, पक्षातील आपले योगदान लक्षात घेऊन मुरुड तालुका सरचिटणीस पदी आपली नियुक्ती करणेत येत आहे.
संदीप चिरायू यांची मुरुड तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी अभिनंदन करुन पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…