जिओच्या या २ प्लानचा धुमाकूळ, रिचार्जवर ३ महिन्यांसाठी फ्रीमध्ये वापरा Netflix

  60

मुंबई:रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी नेहमीच नवे नवे प्लान सादर करत असते. ग्राहक आपल्या हिशेबाने रिचार्ज प्लान सिलेक्ट करू शकतात आणि फायदा मिळवू शकात. आता कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये दोन नवे प्लान आले आहेत. आपण ज्या प्लानबद्दल बोलत आहोत ते १२९९ रूपये आणि १७९९ रूपयांचे आहेत. या दोन्ही प्लानमध्ये ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.


जिओच्याया १२९९ रूपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला दर दिवशी २ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये ग्राहक अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा फायदा मिळवू शकतो. सोबतच यात दर दिवसाला १०० एसएमएसचा फायदा मिळतो. नव्या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड ५जी डेटा दिला जातो. या प्लानची व्हॅलिडिटी ८४ दिवस म्हणजेच साधारण ३ महिन्याची आहे.


या प्लानची खास बाब म्हणजे या १२९९ रूपयांच्या जिओ प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्स मोबाईल पॅकचा अॅक्सेस दिला जातो. जर तुम्ही नेटफ्लिक्सचा प्लान वेगळा घेत असाल तर नेटफ्लिक्स मोबाईल पॅक एक महिन्यासाठी १४९ रूपये द्यावे लागतात. मोबाईल प्लानमध्ये युजर्स नेटफ्लिक्सवर 480p (SD) रेजोलूशनमध्ये व्हिडिओज पाहिले जाऊ शकतात.



१७९९ रूपयांच्या प्लान


रिलायन्स जिओच्या दुसऱ्या प्लान १७९९ बद्दल बोलायचे झाल्यास यात ग्राहकांना दर दिवशी ३ जीबी डेटा दिला जातो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते. या प्लानमध्ये दर दिवशी १०० एसएमएसचाही फायदा मिळेल.

Comments
Add Comment

Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सोडवणार

मुंबई : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या आणि युनियनशी चर्चा करुन तोडगा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा

रक्षाबंधनाच्या दिवशीही सुविधा मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब

पाणंद रस्त्यांना अडथळा आणाल तर...

मुंबई : राज्यातील शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एक समग्र आणि ठोस योजना सप्टेंबर महिन्याच्या

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी चांगला प्रतिसाद

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची ५ हजार २८५ घरे आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी आतापर्यंत ४० हजार ८२३ अर्ज दाखल झाले

पहिलीपासून विद्यार्थ्यांना एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा,