Airtelची खास ऑफर, या राज्यांतील लोकांना मिळणार १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

मुंबई: एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी नेहमी काही ना काही प्लान साजर करतात. एअरटेल भारत विविध भागांमध्ये आपतग्रस्त पीडित लोकांसाठी काही खास ऑफर सादर करत असते. खरंतर, एअरटेलने काही पीडित लोकांसाठी १.५ जीबी डेटा आणि कॉलिंगचे फायदे फ्रीमध्ये देण्याची घोषणा केली आहे.



एअरटेलची खास ऑफर


भारताच्या पूर्वोत्तर राज्ये म्हणजे मणिपूर, मिझोरम, मेघालय आणि त्रिपुरा मधील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे लोकांचे जनजीवन व्यस्त झाले आहे. अनेक लोकांचे यात बळीही गेले आहेत. या कारणाने एअरटेलने या भागांमध्ये पीडित लोकांना दिलासा देण्यासाठी काही खास ऑफर्स सादर केले आहेत.


एअरटेलने १.५ जीबी डेटा आणि कॉलिंगची सुविधा मोफत देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय एअरटेलने पोस्टपेड ग्राहकांसाठी दिलासा देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने पोस्टपेड ग्राहकांसाठी बिल भरण्याची शेवटची तारीख ३० दिवसांसाठी पुढे वाढवले आहे. याचा अर्थ आहे की एअरटेलच्या पोस्टपेड युजर्स आपला बिल भरणा ३० अतिरिक्त दिवसांमध्ये करू शकतील.



फ्री डेटा आणि कॉलिंग


एअरटेलच्या या ऑफरच्या कारणामुळे लोक रिचार्जचे टेन्शन न घेता इंटरनेटच्या माध्यमातून जोडले जाऊ शकतात. प्रीपेड ग्राहकांसाठी ही सुविधा ४ दिवसांसाठी उपलब्ध असेल.

Comments
Add Comment

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

शक्ती कायदा मंजुरीविना राज्याकडे परत!

नागपूर : मविआ सरकारच्या काळात संमत झालेला शक्ती कायदा मंजुरीविना राज्याकडे परत पाठविण्यात आला आहे. शक्ती

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही