Airtelची खास ऑफर, या राज्यांतील लोकांना मिळणार १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

मुंबई: एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी नेहमी काही ना काही प्लान साजर करतात. एअरटेल भारत विविध भागांमध्ये आपतग्रस्त पीडित लोकांसाठी काही खास ऑफर सादर करत असते. खरंतर, एअरटेलने काही पीडित लोकांसाठी १.५ जीबी डेटा आणि कॉलिंगचे फायदे फ्रीमध्ये देण्याची घोषणा केली आहे.



एअरटेलची खास ऑफर


भारताच्या पूर्वोत्तर राज्ये म्हणजे मणिपूर, मिझोरम, मेघालय आणि त्रिपुरा मधील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे लोकांचे जनजीवन व्यस्त झाले आहे. अनेक लोकांचे यात बळीही गेले आहेत. या कारणाने एअरटेलने या भागांमध्ये पीडित लोकांना दिलासा देण्यासाठी काही खास ऑफर्स सादर केले आहेत.


एअरटेलने १.५ जीबी डेटा आणि कॉलिंगची सुविधा मोफत देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय एअरटेलने पोस्टपेड ग्राहकांसाठी दिलासा देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने पोस्टपेड ग्राहकांसाठी बिल भरण्याची शेवटची तारीख ३० दिवसांसाठी पुढे वाढवले आहे. याचा अर्थ आहे की एअरटेलच्या पोस्टपेड युजर्स आपला बिल भरणा ३० अतिरिक्त दिवसांमध्ये करू शकतील.



फ्री डेटा आणि कॉलिंग


एअरटेलच्या या ऑफरच्या कारणामुळे लोक रिचार्जचे टेन्शन न घेता इंटरनेटच्या माध्यमातून जोडले जाऊ शकतात. प्रीपेड ग्राहकांसाठी ही सुविधा ४ दिवसांसाठी उपलब्ध असेल.

Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक