२४ ऑगस्टला शुक्रचे कन्या राशीत गोचर, या राशींवर होणार लक्ष्मी मातेची कृपा

मुंबई: २४ ऑगस्टला उर्जाचे कारक शुक्र ग्रह कन्या राशीत गोचर करत आहे. शुक्र रात्री १२.५९ मिनिटांनी कन्या राशीत येणार आहेत.ज्योतिषात शुक्र गोचर अतिशय खास मानले जाते. शुक्रच्या कृपेने जीवनात धन आणि सुख समृद्धी प्राप्त होते. कन्या राशीत आधीपासूनच केतु विराजमान आहेत. यामुळे शुक्र-केतु महासंयोग निर्माण होईल.


शुक्रच्या गोचरमुळे पुढील एक महिन्यांपर्यंत कोणत्या राशींना जबरदस्त लाभ होणार आहे घ्या जाणून



वृषभ


शुक्रचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी पंचम भावात असेल. या वेळेस मुलांची प्रगती होऊ शकते. भाग्याची साथ लाभेल. पैशांचा लाभ होईल. सोबतच नात्यात आनंद मिळेल.



कर्क


शुक्राचे गोचर कर्क राशीच्या तिसऱ्या भावात होईल. सुख-सुविधा मिळतील. जोडीदारासोबत ताळमेळ चांगला राहील. कामाच्या ठिकाणी नातेसंबंध अधिक दृढ होतील. आरोग्य चांगले राहील.



कन्या


शुक्र गोचर कन्या राशीसाठी पहिल्या भावात असेल. नोकरीत बदल झाल्याने लाभ होईल. बिझनेस पार्टनरसोबत स्थिती मजबूत राहील. पैसा प्राप्त होईल.



तूळ


शुक्र गोचर तूळ राशीच्या लोकांच्या बाराव्या भावात होईल. करिअरच्या दृष्टीने ही वेळ चांगली आहे. कामाच्या ठिकाणी सुख-सुविधा प्राप्त होतील. सर्व कामात यश मिळेल.



वृश्चिक


शुक्र गोचर वृश्चिक वाल्यांसाठी ११व्या भावात असेल. परदेशी जाण्याचे योग बनत आहेत. यामुळे यश मिळेल. भाग्याची साथ मिळेल. कामाचा दबाव कमी होईल. व्यवसायिक लाभ होतील.

Comments
Add Comment

IND vs AUS: ३३० धावा करूनही भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ३ गडी राखून पराभव, कर्णधार एलिसा हीलीचे विक्रमी शतक

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील एका अत्यंत रोमहर्षक आणि हाय-स्कोअरिंग सामन्यात, भारतीय महिला

समुद्रकिनारी रोमान्स : हार्दिक आणि माहिकाची प्रेमकहाणी उलगडली!

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने आपला ३२ वा वाढदिवस एक विशेष अंदाजात साजरा केला. आपल्या नव्या

रोज सकाळी भिजवलेले खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे!

मुंबई : ड्राय फ्रुट्स म्हणजेच सुकामेवा हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. त्यामध्ये खजूर हे एक

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी

पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या: कारणे आणि उपाय

मुंबई : पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण खूपच वाढत आहे. विशेषतः ३०-३५ वर्षांनंतर अनेक पुरुषांच्या केसांची

IND vs AUS : स्मृती-प्रतिकाच्या शानदार अर्धशतकांमुळे भारताचे ऑस्ट्रेलियासमोर ३३१ धावांचे विशाल लक्ष्य!

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील १३व्या सामन्यात भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियासमोर